चारधाम ट्रेकला जाण्याचे मार्ग शोधायला गेलेल्या सर्च टीमला ३ हरवलेले मार्ग सापडले आहेत. आणि तेच थोडीफार दुरुस्ती करून पुन्हा सुरु करता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. जर हे ट्रेकचे मार्ग पुन्हा सुरु केले तर तीर्थ यात्रेला अधिक यात्रेकरू जाऊ शकतील आणि त्यामुळे उत्तराखंडमधील पर्यटनास चालना मिळेल. असे टीम लिडर राकेश पंत यांनी मोहीम संपल्यावर पीटीआयला सांगितले. पंत आणि टीममधील इतर सदस्य सुमारे ५० दिवसात अत्यंत कठीण असा ११५८ किमीचा प्रवास करून जिथे हवामान चांगले असेलच असे नाही. अशा प्रदेशातून सोमवारी ऋषिकेशला परत आले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास त्यांनी…
Read More