गेल्या ५५ वर्षात भारतातून जे चित्रपट ऑस्कर वारीसाठी पाठवले गेले त्यातल्या फक्त ३ चित्रपटांचीच ऑस्कर साठी का निवड झाली? खरेतर सगळेच चित्रपट भारतातच काय पण परदेशातही तितकेच प्रसिद्ध झाले आहेत. पण मग तरी असे का व्हावे? हे असेच जर सुरु राहिले तर ऑस्करच्या निवडचाचणीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहील हे नक्की… ऑस्करच्या यादीतील ३ चित्रपट कोणते? नर्गिस सुनीलदत्त अभिनित मदर इंडिया (१९५७), मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (१९८८) आणि अमीर खानचा लगान (२००१). या वर्षी ज्या चित्रपटांची निवड झाली ते आहेत, चेल्लो शो. नलीन कुमार पंड्या म्हणजे पॅन नलीन यांचा गुजराती चित्रपट.…
Read More