कोणत्याही कामाची एकत्रितपणे केलेली सुरुवात ही फायदेशीर असते. आणि दीर्घकाळ टिकून राहते. स्पर्धेमुळे तात्पुरता यशाचा आनंद मिळतो पण तो दीर्घकाळ टिकणारा नाही. त्यामुळे नेहमी अशा लोकासीबत काम करा ज्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल तुमच्यासोबत स्पर्धार्ण करायला नव्हे. फोटो पुरस्कार समारंभात भाषण करताना डॉ सुभाष बाबू सुभाष बाबू सायंटिफिक डायरेक्टर (इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलेन्स इन रिसर्च इंडिया प्रोग्रॅम)(ICMR NIRT ) यांना चैन्नई इथे ashford चे पदक देऊन गौरवण्यात आले. गेल्या ८२ वर्षात है प्रथमच एका भारतीयाला मिळाले आहे. याच बरोबर डॉ बाबू यांना २०२२ या वर्षीचा ‘Fellow of American society of…
Read More