25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हिमाचल प्रदेश मधील एका छोट्याश्या गावातून संरक्षण मंत्रालयात एक पत्र आलं. ते पत्र लिहीलं होतं एका शाळेतील शिक्षकाने. त्यांनी त्यात पुढील प्रमाणे विनंती केली होती. त्यांनी त्यात विचारले होते की अगदी सहज शक्य झाल्यास मला आणि माझ्या पत्नीला ज्या जागेवर आमच्या मुलाला कारगिल युद्धात वीरमरण आलं ती जागा पहायला मिळेल का? 7/7/2000 या दिवशी त्याचा पहिला स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने आम्हा उभयतांना ती जागा ते स्मारक पहायची इच्छा आहे. जर शक्य नसेल तर राहूदेत. जर असं करणं राष्ट्रीय सुरक्षेच्या विरूद्ध असेल तर मी माझा अर्ज मागे…
Read More