कोणत्याही बाबतीत व्यक्तीने सुवर्णमध्य काढायला शिकले पाहिजे. टोकाची भूमिका घेणे केव्हाही घातक ठरू शकते. जे व्यक्तीच्या बाबतीत तेच राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे. १ जुलै २०१६ रोजी बांगलादेशमधील अतिरेकी लोकांनी आर्टिसन बेकरी येथे हल्ला केला होता. ज्यात मुख्यत्वे परदेशी नागरिक आणि मुस्लिमेतर नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. बांगलादेशने याचे उत्तर अतिरेकी हल्ल्यातून दिले. २०१६ पासून अतिरेकी हल्ले कमी झाले असले तरी इस्लामिक गटांच्या हालचाली सुरु आहेत. तरुण कोवळ्या वयाच्या मुलांना शोधून त्यांच्या डोक्यात जिहाद बद्दल संकल्पना भरवून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या करवी छोटे हल्ले करवून दहशत पसरवणे आणि स्वतः…
Read MoreTag: गैर-मुस्लिम
काश्मिरातील सामूहिक हत्याकांड आपण कसे रोखू शकतो?
जर सरकारने ठरवलेले प्रकल्प वेळेत पूर्ण केले तर दहशतवादाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरतील. आणि ते ना पाकिस्तानी फौजेला मान्य आहे ना पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मान्य आहे. आर्थिक संकट आणि राजकीय अराजकता यामुळे काश्मीरात निर्माण झालेले अस्थिरतेचे वातावरण पाकिस्तानी फौजेला निवळू द्यायचे नाही. आता हे वातावरण तसेच तापत ठेवायचे असल्यास पाकिस्तानी फौजेला काहीतरी कुरापती कराव्या लागणार. याचाच परिणाम म्हणजे काश्मिरी नागरिक नसलेले आणि मुस्लिम नसलेल्यांचे सामूहिक हत्याकांड. दहशतवादी गट एखाद्या नव्या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण देतात ज्याचा पोलीस रेकॉर्ड साफ आहे. बंदुकीमध्ये गोळ्या भरणे सोपे असेल. पण दहशतवाद्यांच्या गटात सामील…
Read More