“भारती” संस्कृत पत्रिकेचे संस्थापक : दादाभाई

आज सगळीकडे इंग्रजाळलेलं वातावरण आहे. संस्कृत भाषा म्हणजे साक्षात देवांची भाषा असं जिला एकेकाळी संबोधलं जात असे तिला आता मृतावस्था आल्यागत झालं आहे. अशातच श्री गिरीराज शास्त्री (दादा भाई) यांनी संस्कृतची मासिक पत्रिका ‘भारती’च योग्य प्रकारे व्यवस्थापन करून,सुरू ठेऊन लोकांना एक नवा मार्ग,पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दादा भाई यांचा जन्म 9 सप्टेंबर 1919 (अनंत चतुर्दशी) ला राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्य़ातील कामा नगर मधे आचार्य आनंदीलाल आणि श्रीमती चंद्राबाई यांच्या घरात झाला होता. यांचे पुर्वज राजवैदय होते. सहावीनंतर दादा भाईंनी संस्कृतची प्रवेश परीक्षा,उपाध्याय तसेच शास्त्री या पदव्या घेतल्या. यजुर्वेद अध्ययनात विशेष…

Read More