एक सत्य जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. 

गोध्रा गावामध्ये झालेल्या दंगलीसाठी जर मोदींना दोषी ठरवायचे असेल तर अक्षरधाम आणि अहमदाबाद इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिकडे शांतता टिकवून ठेवण्याचे श्रेय सुद्धा मोदींना दिले पाहिजे. कर्नल अनिल आठले तुम्हाला ते सांगतायत जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. फोटो- १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मेट्रो लाईन्स च्या उदघाटन प्रसंगी प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना हार घालताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. १९९३ साली मी पहिल्यांदा बीबीसीच्या संपर्कात आलो. त्यानंतर मी काश्मीर प्रश्नावर अभ्यास करत होतो आणि याआधी मिझोराम मधील बंडाचा आणि श्रीलंकेतील महायुद्धाचा अभ्यास…

Read More