महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्त्व करणे आणि राज्याचा कारभार सक्षमपणे हाकणे हे एक अत्यंत जिकीरीचे काम आहे. एकटी मुंबईच घ्या ना! या महानगरीची लोकसंख्या दोन कोटीहून अधिक आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनला सर्वात दाट लोकवस्ती समजली जाते. पण मुंबईत तर त्याच्या २० पट दाट वस्ती आहे. येथे जवळजवळ चाळीस टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यात कोरोनाच्या संकटाची भर पडलेली. पण तरीही मुंबई शहराला कमीत कमी दिवसात संकटमुक्त (पूर्णपणे नाही) करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यामध्ये मुख्यमंत्री श्री उद्ध-व ठाकरे यांची मुख्य भूमिका राहिली व त्यांना मनपा प्रशासनाची उत्तम साथ मिळाली. याच प्रकारे संपूर्ण राज्याचा विचार केला…
Read More