अयोध्या ः शिवसेना नेत्यांचा कपटीपणा! तेव्हा आणि आता…

शिवसेनेचे आमदार श्री संजय राऊत हे शिवसेनेने बाबरी मशीद फक्त १७ मिनिटात पाडली असे सांगून कपटीपणा करतायत. अगदी तसाच ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी स्व बाळासाहेब ठाकऱ्यांनी (ते हयात) असताना मशीद पाडल्याचं श्रेय स्वतःकडे घेऊन केला होता. – सुजाता आनंद.   हे मी माझ्या सम्राट नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे. शिवसेनेमुळे मुंबई कशी बदलली? पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांच्यासाठी परत सांगते. तरुणपणी मी नॅशनल वायर या वृत्तपत्रासाठी काम करत होते. रविवारचा ओव्हर टाईम लागला होता. ६ डिसेंबर १९९२ ला आमच्या संपादकांनी मला सांगितलं अयोध्येतून येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेव. दंगली होतील असा त्यांचा…

Read More