एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण वा कौशल्य या गोष्टी अनुवांशिक नसून व्यक्तीमध्ये ते अंगिभूतच असतात. उदा. एखाद्या व्यक्तीचे आजोबा खापरपणजोबा समजा कमालीचे हुशार असतील तर जरुरी नाही की ती व्यक्ती सुद्धा हुशार असायला हवी असे नसते. हुशारी हा संबंधित व्यक्तीमध्ये मुळातच असावा लागतो. त्यामुळे गुण कला कौशल्य या गोष्टी आपल्याला अनुवंशिकतेने मिळत नाहीत. तर त्या कमवण्यासाठी बुद्धी बरोबरच मेहनत ही घ्यावी लागते, असं सावरकरांचं मत होतं. त्याचप्रमाणे समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असेही सावरकर म्हणत असत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झाले. त्या गोष्टीला आज ५६…
Read More