तुम्ही मुस्लिमांना जितके वेगळे कराल तितक्या भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या समस्या निर्माण होतील.

उत्तर भारतातील शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजच्या विरोधात कोणत्या आक्रमक पद्धतीने मोहीम सुरु आहे पहा. केंद्रीय गृहमंत्रीही या मोहिमेचा भाग आहेत. भारतमाता वाहिनीच्या सदस्यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी सेक्टर ३७ गुरुग्राममधील खुल्या जागेवर नमाज पठणास विरोध केला. उत्तर प्रदेश राजकीय दृष्ट्या भारतातील सर्वात महत्वपूर्ण राज्य. पुढील वर्षी निवडणूका होणार आहेत. आणि अयोध्येत अजूनही पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेले राम मंदिर हा सर्वात मोठा मुद्दा आहे. ज्याचा सर्व राजकीय पक्ष फायदा घेऊ इच्छितात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात कधीही अयोध्येत मंदिर बांधत असल्याचा अभिमान बाळगत नाहीत तर इतर काहीजण मोहंमद अली जिना यांची स्तुती…

Read More

कोहलीचे कर्णधार पदाचे आव्हान संपुष्टात येत चालले आहे का ?

भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वात वाईट विषयावर चाललेली चर्चा म्हणजे ही आहे की त्यांचा कर्णधार हा संघातील सर्वात लोकप्रिय माणूस नाही. BCCI ने त्याला हकलण्याचे धाडस केले आहे. पुढे जाऊन तेच झाले. आणि एकेकाळी सर्वात चांगला कर्णधार पद भूषविलेल्या कोहलीकडे तो निर्णय स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. BCCI भारत विश्व्चषकातून अनाठायी बाहेर पडल्यानंतर लगेच बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीची भारताचा कर्णधार म्हणून असलेली इनिंग संपवली. आणि कर्णधार पदाची सूत्रे रोहित शर्माकडे दिली. BCCI  ने ४८ तास टी २०च्या कर्णधार पदाचा आधीच त्याग केलेला कोहली एकदिवसीय सामन्याच्या नेतृत्वातून स्वेच्छेने पायउतार होतो…

Read More

हर-हर महादेव से गूंजा काशी विश्वनाथ धाम, पीएम मोदी ने दिया विशेष तोहफा

अब भविष्य में लोकतांत्रिक भारत का कोई प्रधानमंत्री न तिलक लगाने से हिचकेगा, न गङ्गा स्नान करने से। अब न कोई महादेव मंदिर में स्वयं मुख्य यजमान बन कर पूजा करने से डरेगा, न एक सामान्य हिन्दू वृद्ध की तरह मन्दिर मन्दिर घूमने से… भारत की राजनीति में ‘वोट कटने का भय’ बहुत प्रभावी था। प्रधानमंत्री श्री मोदी ने उस भय को मार दिया है। जैसे तय था, कि देश का प्रधानमंत्री और कुछ भी हो सकता है, बस स्वाभिमानी हिन्दू नहीं हो सकता। अब भविष्य में यह गुलामी नहीं…

Read More

बालयोगी ते YSR हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या अति महत्वाच्या व्यक्ती.

लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष GMC बालयोगी ते आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांच्यापर्यंत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात गेल्या काही दशकांमध्ये देशातील अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. १६ डिसेंबर १९७८ रोजी जनरल बिपीन रावत तरुण सेकंड लेफ्टनंट म्हणून. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल LS रावत  (तत्कालीन ब्रिगेडियर)  बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर जवळ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात अपघाती मृत्यू झाला. अशा प्रकारचा अपघात २२ नोव्हेंबर १९६३ रोजी सशस्त्र दलाच्या वरिष्ठ जवानांच्या बाबतीत झाला होता. लेफ्टनंट जनरल दौलत सिंग…

Read More

Omicron: What Type Of Mask Should I Wear?

In absence of an N95, in your view, if one were to combine a surgical mask with a cloth mask, would one get a reasonably good fit? We did this study that’s still in peer review, so it hasn’t passed peer review yet, but we did some experiments. What we found is that it can be quite effective. we mean, we’re not talking N95 levels of protection, but it can be quite effective at boosting protection. Surgical masks tend to have a poor fit, but good filtration. So, if you pick…

Read More

Omicron May Make You Sicker

‘This virus may have more immune evasion capability and therefore, it may make you sicker. Why is Omicron causing such a panic? Have there not been all sorts of lethal variants that crept onto our horizons? Like Lambda that surfaced in Peru and Mu from Colombia, mid-2021, that scientists and medical experts have warned us about? But then finally nothing significant happened worldwide. Why is this B.1.1.529 variant of the COVID-19 virus — which can cause reinfection and be named Omicron by the World Health Organization so different? Since the news…

Read More

९/११ चे भीषण हत्याकाण्ड ः दहशतवादी हल्ल्याची २० वर्ष 

९/११ चे भीषण हत्याकाण्ड ः दहशतवादी हल्ल्याची २० वर्ष  एखाद्या व्यक्तीची पुण्यतिथी म्हणजे कँलेंडर वरची एक तारीख. पण ९/११ सारख्या तारखा कधीच विस्मरणात जात नाहीत कारण दहशतवाद हा सहन करण्यासाठी नसतो. अमानुषता देखील सहन करता कामा नये. कोविड १९ सारखी आपत्ती सुद्धा असहनीय आहे. आपण त्यांना लक्षात ठेवायला हवं. आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त त्रस्त लोक आहेत. त्यांना लक्षात ठेवा. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांच्या मानाने खूपच कमी त्रास सहन करावा लागला. वैह्यसी पांडे म्हणतात. २० वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत त्याच्या वडिलांचे मनोगत वाचा. लेफ्टनंट कर्नल यांची लाडकी अमेरिकेत असलेली…

Read More

हा २६/११ चा आठवडा आहे! कधीही विसरू नका

२६/११ चा एकमेव दहशतवादी अजमल कसाब हा त्याच्या चौकशीदरम्यान जिवंत पकडला गेला. ९/११ च्या अमेरिकेवरील  हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होत असताना जेव्हा मी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची ९/११ च्या हल्याशी तुलना करत होतो तेव्हा दोन्ही हल्ल्यातील सारखेपणा पाहून मला धक्का बसला दोन्ही दहशतवादी हल्ला झालेल्या राष्ट्रांना या हल्ल्याने मुळापासून हादरवून सोडले.  आणि दोन्ही  हल्ल्यांचे मास्टरमाईंड्स एकाच प्रदेशातून होते. अफगाणिस्तान/ पाकिस्तान. आणि तिथे सारखेपणा संपतो. २६/११ ला भारताने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यापेक्षा अमेरिका कैक चांगल्या पद्धतीने ९/११ च्या हल्ल्यातून सावरताना किंवा त्याचा प्रतिकार करताना दिसली. याला कारणीभूत सगळ्यात पहिल्यांदा भारतीयांची…

Read More

या शूर सैनिकांना सलाम

भारताच्या सशस्त्र दलांचे सर्वोच कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवार २२ नोव्हेंबर २०२१ रोजी एका समारंभात शौर्य चक्र प्रदान केलेल्या सैनिकांना पाहण्यासाठी कृपया फोटोज वर क्लिक करा. राष्ट्रपती कोविंद यांनी बिहार रेजिमेंट च्या ८ व्या तुकडीतील शिपाई कर्मदेव ओराओं यांना शौर्य चक्र प्रदान केले. शिपाई कर्मदेव ओराओं यांनी ऑप्रेशनल टास्कच्या पाठपुराव्यात अतुलनीय शौर्य दाखवले. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.   राष्ट्रपती कोविंद यांनी गढवाल रायफल्स च्या ६ व्या तुकडीच्या रायफलमन अजवीर सिंग चौहान यांना शौर्य चक्र प्रदान केले. रायफलमन अजवीर सिंग यांनी मनाची समयसूचकता आणि वयक्तिक सुरक्षेकडे दुर्लक्ष…

Read More

अर्वाचीन भारताचा महापराक्रमी वीरबिजू (विजयानंद) पटनाईक (1916-1997) 

बिजू पटनाईक हे असे एकमेव व्यक्तीमत्व होते की मृत्यूनंतर त्यांचे शव अनुक्रमे भारत, रशिया आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या राष्ट्रध्वजात लपेटलेले होते. बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते.   बिजू पटनाईक हे वैमानिक होते. आणि दुसर्‍या महायुद्धात सोविएत युनियन अडचणीत असताना त्यांनी ‘डाकोटा’ हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बाॅम्बफेक  केली आणि त्यामुळे हिटलरला माघार घ्यावी लागली. रशियाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि सोविएत युनियनने त्यांना आपले नागरिकत्व बहाल केले. जेव्हा कबालींनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा बिजू पटनाईक यांनीच 27 ऑक्टोबर 1947 रोजी दिल्ली ते श्रीनगर अशा अनेक विमानफेर्या…

Read More