डॉक्टर श्रीकला काकतकर, खूप खूप अभिनंदन.

नाशिक – पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. सुशील पारख, डॉ. श्रीकला काकतकर, डॉ. किरण मोटवानी, रितेश कुमार आदी.अशोका मेडिकव्हरमध्ये ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवदान नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याने प्री-मॅच्युअर बाळाला जीवदान दिले आहे. एका २७ वर्षीय महिलेला गरोदरपणात अनेक गंभीर अडथळ्यांचा सामना करावा लागला. वरिष्ठ आणि अनुभवी बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकला काकतकर, डॉ. प्रणिता संघवी, डॉ. किरण मोटवानी, डॉ. नेहा मुखी यांनी आपल्या अथक प्रयत्नाने २२ आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या मुलीचे प्राण वाचविले.  जन्माच्या वेळी तिचे वजन केवळ ५८० ग्रॅम…

Read More

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात ७३ जणांना पद्म पुरस्कार प्रदान केले. काहींचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत पद्म पुरस्कार विजेते. या पैकी ४ पदमविभूषण, ८ पदमभूषण आणि २०२० सालातील ६१ पदमश्री पुरस्कार विजेते होते. असे राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पद्म पुरस्कार ३ श्रेण्यां मध्ये देण्यात येतात आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात.   पदमविभूषण, पदमभूषण, पदमश्री अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पदमविभूषण पुरस्कार दिला जातो, उच श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पदमभूषण दिला जातो तर कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पदमश्री पुरस्कार दिला जातो. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस ( मरणोत्तर), अरुण जेटली (मरणोत्तर), सुषमा…

Read More

चिरंजीव झाला पुनीत राजकुमार

46 तास उलटून गेले प्रत्येक कन्नडा चॅनल एकच बातमी देत आहे. जिंदगी के परदे पे इतना खूब निभाओ किरदार, कि परदा गिरने पर भी तालियां बजती रहे ?❤️ #अप्पुसर ? Puneeth Rajkumar पुनीत राजकुमार गेला .. कन्नडचा सुपरस्टार हार्ट अटॅकने गेला .. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी!! त्याच्या जाण्याची बातमी एवढी धक्कादायक आहे की कर्नाटकात आता कलम 144 लावल्याची घोषणा झालीय.काय प्रेम कमवतात ही माणसे ..? कारण माणसे ही मुळातच माणसासाठी जगतात.पुनीतने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. पुनीतच्या जाण्याने कन्नड सिनेसृष्टीचे नुकसान झालंय पण त्याच्या सेवाधर्माची जाणीव गडद झालीय. पुनीत…

Read More

एक ऐतिहासिक दिवस!!

सनातन धर्म की पुनर्प्रतिष्ठापना करनेवाले पूज्य आदि शंकराचार्य की भव्य मूर्ती का आज केदारनाथ में प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी के करकमलों से लोकार्पण हो रहा है. यह एक महान ऐतिहासिक घटना है. ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य ने संपूर्ण भारतवर्ष को समाविष्ट करनेवाले समर्थ पीठ पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण भागों में प्रस्थापित कर, एकात्म भारत का दर्शन कराया, जो आज भी अत्यंत प्रेरणादायक है. उन्होंने हमें संपूर्ण मानवजाति का मार्गदर्शन करनेवाला “चिदानंदरूप: शिवोहं शिवोहम्” यह तत्व सिखाया.  आज का दिन भारत के लिए एवं जहां आद्य शंकराचार्य अवतरित हुए, उस केरल…

Read More

हिंदू धर्मगुरुचे ५०० वर्षांपूर्वी केलेले भाकित

इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याने हिंदू धर्माचे वैभव परत कसे येईल हे धर्मगुरूंनी केलेले भाकीत वाचा. २६ ऑक्टोबर रोजी यावर्षी सुकूमावती सुकार्नोपुत्री इंडोनेशिया तील बाली येथे सिंगराजा शहरात औपचारिकपणे इस्लाम मधून हिंदू धर्मात आल्या आहेत. सुकर्णोपुत्री या इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष सुकर्णो आणि त्यांची तिसरी पत्नी फातमावती यांची मुलगी आहे. त्या इंडोनेशियाच्या पाचव्या राष्ट्रपती मेगावती सोकर्णोपुत्री यांच्या बहीणही आहेत. यामुळे सुकूमावती हाय प्रोफाइल लोकांपैकी आहे ज्यांनी इस्लाम धर्माची निष्ठा नाकारून हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय तिने तिची आजी इदा आयु न्योमन राय श्रीबेन यांच्यामुळे घेतला. लहानपणापासून तिच्या…

Read More

अद्भूत

गणितात कोणतीही संख्या १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्याने भागता येत नाहीत, पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली…! ही संख्या – २५२० पहा. ही इतर अनेक संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले !   ही विचित्र संख्या १ ते १० यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही. ह्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही…

Read More

बेभरवशाच्या आरटीपिसिआर चाचण्या

एका महत्वाच्या कायदेशीर कारवाई मधे असे दिसून आले आहे की कोविड चाचण्या किंवा आरटीपीसीआर चाचण्या बेभरवशाच्या आहेत. पीटर अन्डरयु हे आयरिश गृहस्थ विज्ञान पत्रकार असून त्यांनी जीवशास्त्र शाखेतून शिक्षण घेतले आहे. आणि जेनेटिक्स मध्ये पदवी घेतली आहे. काही पर्यटकांचे बेकायदेशीर पणे विलगीकरण करण्यात आल्याने त्यांनी 97% आरटीपीसीआर चाचण्या बेभरवशाच्या आहेत असे सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला पोर्तुगीज न्यायालयातील न्यायाधीशांनी अशा एका निर्णयाला मान्यता दिली ज्यामुळे, सुट्टी मजेत घालवायला आलेल्या आणि कोविड नसलेल्या काही पर्यटकांना बळजबरीने विलगीकरणात रहावे लागले. म्हणून आरटीपीसीआर चाचण्यांच्या विश्वासार्हते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे 4 पर्यटकांनी…

Read More

A Diwali Gift: Power-Packed Political Campaign For BJP

It struck me while listening to Shoaib Akhtar, why not instruct the union sports minister and the BCCI to invite both Pak and New Zealand to come and play cricket on Indian soil?Dear friends, can you imagine how such an offer will set off an international political storm? In the event that Pak refuses… and most probably PCB will refuse this, India can immediately afterwards invite Afghanistan to play in India. The point to remember is this: all cricket boards are packed with greedy administrators and given a chance, not…

Read More

मोदी यांचे आक्रमक नेतृत्त्व

आपल्या लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे – रजत मित्रा ‘‘हे नक्कीच त्याला गोत्यात आणू शकेल. हे त्याने का केले हे त्याला खूप समजावून सांगावे लागेल’’. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेविषयी बोलताना माझ्या प्रोफेसर मित्राच्या आवाजातील आनंद स्पष्टपणे जाणवत होता. मोदींचा त्रास अजूनच वाढला आहे हे पाहून त्याला आनंद होत होता. खरंतर तो विघ्नसंतोषी आहे. पण आजकालच्या परिस्थितीत तो एकटाच नाही. सभोवताली असे बरेच लोक आहेत ज्यांना साथीच्या रोगाची काळजी कमी आणि मोदींच्या भवितव्याची काळजी जास्त वाटते. एका साध्या सरळ माणसासाठी या टोकाच्या द्वेषाचे मूळ काय असू शकते? ते सुद्धा अशा…

Read More

“भारती” संस्कृत पत्रिकेचे संस्थापक : दादाभाई

आज सगळीकडे इंग्रजाळलेलं वातावरण आहे. संस्कृत भाषा म्हणजे साक्षात देवांची भाषा असं जिला एकेकाळी संबोधलं जात असे तिला आता मृतावस्था आल्यागत झालं आहे. अशातच श्री गिरीराज शास्त्री (दादा भाई) यांनी संस्कृतची मासिक पत्रिका ‘भारती’च योग्य प्रकारे व्यवस्थापन करून,सुरू ठेऊन लोकांना एक नवा मार्ग,पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दादा भाई यांचा जन्म 9 सप्टेंबर 1919 (अनंत चतुर्दशी) ला राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्य़ातील कामा नगर मधे आचार्य आनंदीलाल आणि श्रीमती चंद्राबाई यांच्या घरात झाला होता. यांचे पुर्वज राजवैदय होते. सहावीनंतर दादा भाईंनी संस्कृतची प्रवेश परीक्षा,उपाध्याय तसेच शास्त्री या पदव्या घेतल्या. यजुर्वेद अध्ययनात विशेष…

Read More