भारत का सांस्कृतिक अभ्युदय 2022

सदियों की परतंत्रता के बाद 1947 में देश को राजनैतिक स्वतंत्रता तो मिली किन्तु, दुर्भाग्यवश उसके सांस्कृतिक स्वरूप पर होने वाले अनवरत हमलों पर कोई विराम न लग सका। स्वतंत्रता के 7 दशकों तक भी  हम ना तो अपने मंदिरों को मुक्त कर पाए, न नदियों को, न सांस्कृतिक विरासतों को, ना अपने महापुरुषों को। हमारे ऐतिहासिक गौरव या गौरवशाली परंपराएं थीं उनको ऐतिहासिक विकृतियों के चलते कुरूपित किया जाता रहा। उनकी वास्तविकता कभी समाज के सामने आ ही नहीं पाई। किंतु, 2014 में अचानक अप्रत्याशित रूप से भारत के सांस्कृतिक अभ्युदय का मार्ग प्रशस्त…

Read More

मंगळसूत्राची संकल्पना

मंगळसूत्राला आपल्याकडे सौभाग्यालंकार असे म्हटले जाते. फार वर्षांपूर्वी हा फक्त एक धागा म्हणून अस्तित्वात होता. या धाग्याबरोबर इतरही दागिन्यांनी वधूला सजवले जात असे. पारंपरिक मंगळसूत्रामध्ये सुद्धा आता विविध समाजाच्या प्रथेप्रमाणे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.  वर्गीकरणच करायचं झालं तर काही मंगळसूत्र छोटी असतात, काही मोठी असतात, काही ठाशीव असतात. थोडक्यात मंगळसूत्रही आता आधुनिक होत आहे. मंगळसूत्राचा उल्लेख कोणत्याही धार्मिक ग्रंथात ’सौभाग्यालंकार’ म्हणून केलेला नाही. हिंदू धर्मात ज्याला सौभाग्यालंकाराचे स्थान आहे. अशा मंगळसूत्राचा गैरवापर प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यसाचीने त्याच्या एका जाहिरातीत केला असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर येत आहेत. ही जाहिरात आता…

Read More

कलीयुगातील राम सीता

आज नाशिकरोड येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या गरीब केविलवाण्या दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाच विचारलं तर ते नको म्हणाली मग मी त्यांना १००/- रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले ,मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय मग सुरू झाला त्यांचा जीवनपट ,- ते २२०० किमी चा प्रवास करून आता द्वारका ला स्वतःच्या घरी चालले होते त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे १ वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही…

Read More

विश्वगुरू भारत

गुरू-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून याच परंपरेमुळे मानवी प्रतिभेचा परमोत्कर्ष झाला. आपल्या पूर्वजांनी जीवन समृद्ध- करणारी चिरंतन सूत्रे प्रस्थापित केली. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानात गुरूचे स्थान सर्वोपरि असून प्रत्यक्ष परमेश्वराहून श्रेष्ठ मानले जाते. काय आहे ही संकल्पना? गुरू हे असे तेज आहे की ते प्रगट होताच सारे संशय, सारा अंधार समाप्त होतो. गुरू वचनांचे अमृत प्राशन केल्यावर सर्व प्रकारची क्षुधा शांत होते. गुरू हा असा एक मृदंग आहे की ज्याचा स्वर उमटताच अनाहत ध्वनी ऐकू येतो. बासरी वाजू लागताच जसे मन तल्लीन होते, तसा निर्भेळ आनंद देणारे गुरूचे…

Read More

चला महाराष्ट्र दिन साजरा करूया

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस होय. महाराष्ट्र हे भारतातील एक महत्वपूर्ण प्रगतिशील राज्य असून येथील समृद्ध परंपरा, नैसर्गिक विविधता व सांस्कृतिक वारसा जगविख्यात आहे. मराठी ही येथील प्रमुख भाषा असून 1 मेचा स्थापना दिवस दरवर्षी धूमधडाक्यात साजरा केला जातो.   इतिहास           १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा बाॅम्बे नावाचे राज्य होते व त्यात मराठी, गुजराती, कच्छी, कोकणी इत्यादी भाषा बोलणारे नागरिक होते. महाराष्ट्र हे मराठी राज्य व्हावे यासाठी येथील प्रमुख नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून मोठे आंदोलन केले. यामुळे 1960 मध्ये महाराष्ट्र…

Read More

गुढी पाडवा: शुभ नवीन वर्षाची सुरुवात.

गुढी पाडवा हा एक भारतीय सण आहे जो नवीन वर्षाच्या सुरूवातीस आणि महाराष्ट्रातील लोकांच्या हंगामाचा हंगाम साजरा करतो. गुढी हा शब्द ब्रह्माच्या ध्वजाचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो (जो या दिवशी फडकावला जातो) तर पाडव संस्कृत शब्द पडद्वा किंवा पडद्वा या शब्दापासून आला आहे जो चंद्राच्या तेजस्वी अवस्थेच्या पहिल्या दिवसाचा संदर्भ घेतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो, जो सामान्यत: ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार मार्च-एप्रिल दरम्यान येतो. का साजरा केला जातो? या उत्सवाच्या उत्पत्तीविषयी आणखी एक प्रसिद्ध आख्यायिका भगवान राम यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवासातून…

Read More

हिंदुधर्म

Parashurama Jayanti

श्री दत्तसंप्रदयामध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे.श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ होय व द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती होय. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका नृसिंहवाडी व गाणगापूरला… श्री दत्तसंप्रदयामध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे.श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ होय व द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती होय. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका नृसिंहवाडी व गाणगापूरला…

Read More

असा आहे बौद्ध धर्म

ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर बौद्ध हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता. परंतु, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामुळे त्याचे उच्चाटन झाले. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य…

Read More

बौद्ध तत्त्वज्ञानातील धार्मिक संप्रदाय

– डॉ. उषा गडकरी बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर त्याच्या अनुयायांत दोन तट पडले. ते तात्त्विक असण्यापेक्षा धार्मिकच जास्त होते. बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुमारे १०० वर्षानंतर बुद्धाचा उपदेश नेमका काय होता हे ठरविण्यासाठी एक परिषद (संगिती) भरवली गेली. त्यात एका पक्षाने बुद्धाच्या वचनावर भर दिला. नैतिक आचरणाने आणि ध्यान वगैरे साधनांनी प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या प्रयत्नाने स्वत:करिता निर्वाणपद मिळवावे अशी बुद्धाची शिकवण होती असे त्या पक्षाचे मत होते. हे लोक स्थतिरवादी वा थेरवादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याच्यातूनच पुढे हीनयान नावाच्या धार्मिक पंथाची सुरूवात झाली. दुसऱ्या पक्षातील लोकांनी बुद्धवचनांचा अर्थ थोड्या व्यापक रितीने…

Read More

बुद्धाची अव्याकृते

– डॉ. उषा गडकरी युवराज सिद्धार्थाच्या समोर सर्व सुखे हात जोडून उभी होती. त्याच्या जीवनाला दु:खाचा थोडा सुद्धा स्पर्श झालेला नव्हता. एकदा मात्र रथातून रोजच्या सारखा फेरफटका मारत असतांना त्याला अतिशय गलितगात्र झालेल्या वृद्धाचे दर्शन झाले. वृद्धाला डोळ्यांनी दिसत नव्हते. कानांनी ऐकू येत नव्हते. केस पिकले होते, गात्रे शिथिल झाली होती. हातापायातली शक्ती नष्ट झाली होती. हातातील काठी टेकत टेकत थरथरणाऱ्या पावलांनी तो कसेबसे एकेक पाऊल पुढे टाकत होता. युवराज ऐन तारुण्यात होता. कालांतराने प्रत्येक तरुण व्यक्तीची अशीच स्थिती होते या कल्पनेने तो कमालीचा अस्वस्थ झाला. दुसरे दिवशी ज्याच्या हातापायाची…

Read More