देशात पहिल्यांदाच बिहार पाटणा इथे २० मानव अधिकार समितीच्या लोकांची हत्या झाल्याच्या प्रकरणाची जनसुनवाई करण्यात आली. पण एकूणच तपासयंत्रणांना या कारवाईत अपयश आल्याचे दिसले. म्हणूनच हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांचे हृदयद्रावक वर्णन ऐकल्यावर समित्यांनी २ मुख्य मागण्या मांडल्या आहेत. पहिली म्हणजे या प्रकरणाचा तपास विश्वासार्ह पद्धतीने व्हायला हवा. आणि मानवाधिकाराचे संरक्षण व्हायला हवे. या संदर्र्भात आणखी काही मागण्या आहेत. २०१० पासूनच्या प्रलंबित खटल्यांचा निकाल लावणे. राज्यस्तरावर विसल ब्लोअर संरक्षण कायदा आणणे. जेणेकरून जे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात त्यांचे संरक्षण होऊ शकेल. सभागृहामध्ये अशा प्रकारचा कायदा २०१४ मधेच संमत झाला होता. पण केंद्र सरकारला…
Read MoreAuthor: mahanagari
६ लाख आधार कार्ड रद्द!
६ लाखाच्या आसपास आधार कार्ड रद्द करण्यात आली असून आधार कार्ड बनवणाऱ्या कंपनीने नवीन आधार कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ९८१.६९ करोड एव्हढा खर्च केला आहे. ओळख प्रमाणपत्र (UIDAI) ला नागरिकांना युनिक आयडी देण्याचे काम सोपवले होते. पण त्यांनीच ‘बनावट आधार कार्ड’ आहे या कारणावरून ३१ मे २०२२ ला ६ लाख आधार कार्ड रद्द केली आहेत, असे लोकसभेत सांगण्यात आले. ३१ मे २०२२ पर्यंत बनावट किंवा इतर काही कारणावरून रद्द झालेल्या आधार ओळखपत्रांची संख्या ५,९८,९९९ एवढी आहे. बनावट आधार कार्ड बनवण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय केले आहेत.…
Read Moreहुतात्मा सरदार उधम सिंह
उधम सिंह भारत के स्वतन्त्रता संग्राम के महान सेनानी एवं क्रान्तिकारी थे । उन्होंने जलियांवाला बाग हत्याकांड के समय पंजाब के गर्वनर जनरल रहे माइकल ओ’ ड्वायर को लन्दन में जाकर गोली मारी थी । कई इतिहासकारों का मानना है कि यह जालियांवाला हत्याकाण्ड ओ’ ड्वायर व अन्य ब्रिटिश अधिकारियों का एक सुनियोजित षड्यंत्र था, जो पंजाब प्रांत पर नियन्त्रण बनाने के लिये किया गया था । उधम सिंह का जन्म २६ दिसम्बर १८९९ को पंजाब प्रांत के, संगरूर जिले के, सुनाम गाँव में एक दलित परिवार में हुआ था।…
Read Moreआरे मेट्रो प्रकल्प
आरे मेट्रो प्रकल्पाचा मुद्दा हा सेवाभावी संस्थांकडून आणि सत्ताधाऱ्यांमुळे रखडवला जात आहे. सुरवात करायची झाल्यास मुंबई मेट्रो ३ प्रकल्प घेता येईल. जो ३.५ किमीचा आहे. आणि ही कुलाबा आणि सिब्ज यांना जोडणारी भुयारी मेट्रो आहे. २६ भुयारी स्थानके आणि एक जमिनीवरील स्थानक अशी ही योजना आहे. ही सर्वात महत्वाची योजना ठरणार आहे. कारण ती महत्वाच्या ६ स्थानकांना कफ परेड, नरिमन पॉईंट, बेलार्ड इस्टेट, परळ, सिब्ज बीकेसी यांना जोडणार आहे. तसेच २ बाहेरगावच्या स्थानकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई सेंट्रल आणि विमानतळाच्या २ टर्मिनल्सशी जोडली जाणार आहे. आता परत एकदा…
Read Moreबँक ऑफ महाराष्ट्र : बुडीत कर्जे ११२०० कोटी!
बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०१४ पासूनचे ४२ बुडीत खाते धारकांचे ११,२०४.१० कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण खातेधारकांची नावे विचारली असता त्यावर मौन पाळले. तसेच आर्थिक वर्ष १३-१४ या वर्षातील बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेली २५४८.१३ कोटींची रक्कम माफ केली आहे. गेल्या ९ वर्षात मोठे खातेधारक आणि लहान खातेधारकांकडून बँकेला फक्त १५% पेक्षा कमी रक्कम वसूल करता आली आहे. मोठे खातेधारक ज्यांनी १०० करोड पेक्षा जास्त पैसे थकवलेले आहेत आणि लहान खातेधारक ज्यांच्याकडून १० करोड किंवा त्यापेक्षा कमी येणी बाकी आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे भाग धारक श्री.…
Read Moreअन्न आणि पोषण सर्वेक्षणात ओडिशाचा पहिला क्रमांक !
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राज्यातील क्रमवारी जाहीर करण्यात आली असून ओडिशा त्यात सामान्य श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्रिपुरा विशेष श्रेणीत आले आहे. सामान्य श्रेणीत ओडिशानंतर उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश , गुजरात या राज्यांचा समावेश आहे. तर विशेष श्रेणीत ईशान्येकडील राज्य, हिमालयातील राज्य आणि बेटांचा समावेश होतो. त्रिपुरा नंतर हिमाचल प्रदेश, नागालँड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम यांचा या यादीत समावेश आहे. ही क्रमवारी राज्यांनी त्यांच्याकडील अन्नाचे वितरण, प्रक्रिया यांच्या दिलेल्या माहितीनुसार दिली आहे. या क्रमवारीचा उद्देश हा की कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी. ही क्रमवारी पहिल्यांदाच काढण्यात आली आहे.…
Read Moreस्टार्टअप्सच्या ६० हजार नोकऱ्या धोक्यात
स्टार्ट अप पासून सुरुवात केलेल्या ६०,००० हुन अधिक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि एकीकडे भारत २०० युनिकॉर्न कंपन्या सुरु करण्याच्या तयारीत आहे. अपुऱ्या पैश्यांअभावी बरेचसे स्टार्टअप्स बंद पडले असून ६०,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. या सगळ्यात इ कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील तरुणांच्या नोकऱ्या जाण्याचे प्रमाण जास्त आहे. २५ शहरातून १२२ स्टार्टअप्स युनिकॉर्नस बनण्यासाठी तयार आहेत.(ज्यांचे भांडवल १ बिलियन डॉलर पेक्षा जास्त असते) पण खरी गोष्ट ही आहे की अनुदानाअभावी स्टार्टअप्स बंद पडत असून तिकडे काम करणारे तरुण बेरोजगार होत आहेत. १२ हजार स्टार्टअप्सने तरुणांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यात ओला,…
Read Moreशेलीच्या दुधाचे चीजः गुजरातमधील भटक्या समाजाचा पारंपारिक व्यवसाय!
पशुपालन करणाऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने कोणतीही प्रक्रिया न करता बनवलेल्या चीज/ पनीरची मागणी सध्या ग्राहकांमध्ये वाढत आहे. यातून हे समोर आलं की भारतीयांना ४५०० वर्षांपूर्वीपासून चीज बनवण्याची कला अवगत आहे. पण कालौघात ती मागे पडली. आज आपण एका सेवाभावी संस्थेचे आणि चेन्नईतील उद्योजकाचे आभार मानायला हवेत. कारण त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेळीपालन हा व्यवसाय शेळीचे दूध काढण्यापर्यंत मर्यादित न राहता(शेळीचे मांस विकायला बंदी आहे) त्याला आता चीज/ पनीर बनवण्याच्या व्यवसायाची जोड मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे जुनी परंपरा मूळ धरू लागली आहे. भारतातील शेळीपालन करणाऱ्यांना पूर्वी पासून माहित होती डोंगरातून प्रवास करताना हे लोक…
Read Moreएकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी बाबत कार्यकर्ते साशंक आहेत.
कैंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली आणि ती कठोर पणे पाळली जाईल असेही सांगितले. त्यासाठी जागोजागी नियंत्रण कक्ष लावले जातील. आणि या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष कृतीदल स्थापन केले जाईल, असे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक राज्यात तपासणी केली जाईल. ही बंदी संपूर्ण भारतात लागू असेल. एवढे सांगून सुद्धा प्लास्टिक बंदीबाबत कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये प्लॅस्टिकच्या काड्या, इयर बड्स, फुगे, कप, प्लास्टिकचे ग्लास, काटे चमचे, सुऱ्या, १०० मायक्रोन पेक्षा कमी पीविसी बॅनर्स, सजावटी साठी लागणारे पॉलीस्टरीन, निमंत्रण पत्रिका या सर्व गोष्टींचा समावेश होतो. ज्यावर पर्यावरण मंत्रालयाने १ जुलै पासून बंदी घालण्याचा निर्णय…
Read Moreबँक ऑफ महाराष्ट्र ः बुडीत कर्जे ११२०० कोटी!
बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०१४ पासूनचे ४२ बुडीत खाते धारकांचे ११,२०४.१० कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण खातेधारकांची नावे विचारली असता त्यावर मौन पाळले. तसेच आर्थिक वर्ष १३-१४ या वर्षातील बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेली २५४८.१३ कोटींची रक्कम माफ केली आहे. गेल्या ९ वर्षात मोठे खातेधारक आणि लहान खातेधारकांकडून बँकेला फक्त १५% पेक्षा कमी रक्कम वसूल करता आली आहे. मोठे खातेधारक ज्यांनी १०० करोड पेक्षा जास्त पैसे थकवलेले आहेत आणि लहान खातेधारक ज्यांच्याकडून १० करोड किंवा त्यापेक्षा कमी येणी बाकी आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे भाग धारक श्री.…
Read More