गेल्या ५ वर्षात ७.३६ लाख लोक रस्ते अपघातात ठार.

सरकारच्या मते सुमारे ७,३६,१२९ लोक हे साल २०१७ ते २०२१ मध्ये रस्ते अपघातात मारले गेले आहेत. अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही अपघातांमागची कारणे आहेत. या विषयावर लोकसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की एका वर्षातील रस्ते अपघाताचे प्रमाण बघण्यासाठी विविध राज्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यात अपघाताची मुख्य कारणे अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही आहेत, त्याशिवाय चुकीच्या बाजूने गाडी चालवणे मार्गिकेची शिस्त न पाळणे, लाल सिग्नल तोडणे, हेलमेट सीटबेल्ट…

Read More

गुंडगिरी आणि हिंसाचार करणाऱ्यांसाठी भारतीय लष्करात जागा नाही.

जे तरुण हिंसाचारात आणि जाळपोळीत सहभागी झाले असतील अशा तरुणांची लष्करात भरती नाही!   केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात इंदोर रेल्वे मार्गावर विरोध दर्शवणारा तरुण वर्ग हा प्रसंग आहे १७ जून २०२२ चा. लष्कर प्रमुखांनी २ वर्षानंतर चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे हे आता लष्कराचे काम आहे. केंद्र सरकारने अग्निवीरांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता निदान या प्रक्रियेत तरी राजकारण मध्ये आणू नये. अन्यथा लष्कराची तसेच देशाची मोठी हानी होईल.” लेप्ट. जनरल के हिमालय सिंग फॉर्मर जनरल ऑफिसर कमांडिंग १६ कॉर्पस. …

Read More

अल्पसंख्यांक म्हणजे फक्त मुस्लिम नव्हेत! अर्थ संकल्पाचे विश्लेषण

अर्थसंकल्प हा शब्द ऐकल्यावर पहिल्यांदा आपल्या मनात येणारा विचार म्हणजे एकूणच आर्थिक नियोजन कसं करावं हे त्यात सांगितलेलं असेल. येणाऱ्या काळात एखाद्या गोष्टीमधून होणारं उत्पन्न  किंवा खर्च. किंवा एखाद्या गोष्टीसाठी सरकारने अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद केली आहे हे सगळं अर्थसंकल्पात सविस्तरपणे सांगितलेलं असतं. उदा. शेतकऱ्यांसाठी कोणत्या नव्या योजना आखल्या आहेत, रस्तेबांधणी वर किती खर्च केला जाणार आहेत वगैरे. देशाच्या तसेच सामान्य जनता तसेच शेतकरी आणि समाजातील इतर घटकांच्या विकासासाठी कोणती उपाययोजना करायला हवी यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात विविध तरतूदी केलेल्या असतात. अर्थसंकल्पात सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा तरतूद केलेली असते.   …

Read More