महिन्याच्या वाणसामानाची यादी करताना आपल्याला लक्षात येतं की बटर संपलेलं आहे. तेव्हा कोणतं बटर घ्यावं हा प्रश्न मनात यायच्या आधी उत्तर तयार असतं. ते म्हणजे अमूल बटर. आज वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची बटर बाजारात उपलब्ध आहेत. पण आजही आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक अमूल बटर घेणंच पसंत करतो. अमूल बटर म्हणलं की आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे निळ्या केसांची, पोल्का डॉट्सचा ड्रेस घातलेली अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल मला वाटतं पार्ले-जी बिस्किट्सच्या पॅकेट वर असलेल्या बाळाच्या चित्रानंतर लोकांच्या मनात आपली विशेष जागा निर्माण करणारीदुसरी आहे ती ही अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल.…
Read MoreCategory: Must Read
फळविक्रेता, शिंपी, शेतकरी यांच्या मुलांची अग्नीवीर म्हणून निवड !
कवायतीच्या मैदानावर जवानांची मुले, शेतकऱ्यांची मुले, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मुले, एलआयसी एजन्टची मुले, दुकानदारांची मुले कवायती करताना दिसतात. त्यातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील उज्वल कारकिर्दीची चमक दिसते आहे.फोटो- यशस्वी संचलन करून दाखवल्यावर अग्नीवीर म्हणून निवड झालेली मुले जल्लोष करताना.कवायतीच्या मैदानावर जल्लोष सुरु होता. प्रशिक्षणार्थी जोर बैठका काढत होते. कारण अग्नीवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुकाने एकमेकांची पाठ थोपटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या शाबासकीचा स्विकार करत ते आपल्या पालकांना भेटायला गेले.आकाशातून सूर्य आग ओकत होता. पण त्यामुळे या…
Read MoreIt’s Time to Change the Status-quo !!
India after Independence:Tatas built an empire and launched an airline (Tata Airline) as well in the mid 1930s to set an example for going forward in establishing business houses in India even when the country was under British rule. However, akin to a tamed elephant who prefers to remain a salve even when tied with a weak rope, if conditioned to believe that it’s strong enough to hold them back, India accepted the opinion of their rulers that they are inferior in all respects, despite having a rich heritage and…
Read MoreWhy Mumabaikars are couging
मुंबईकरांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास का होतो आहे? हवेची गुणवत्ता खराब झाली असून त्यामुळे श्वसनासंबंधी विकारात वाढ होते आहे. मुंबईतील हिवाळ्यातील एक सकाळ. मुंबईकर सकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला जातात. तेव्हा भोवतीच्या इमारतींना धुक्यांनी वेढलेले असते. डिसेंबर महिन्यात साक्षी तावडे जेव्हा फिरायला घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना घरात सुद्धा हा त्रास जाणवायला लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दमा झाल्याचे निदान केले. मागच्या महिन्यात १२ वर्षांच्या एका मुलीला याच कारणामुळे शाळेतील खेळाचा संघ सोडावा लागला. ती मुलगी त्या संघाची…
Read Moreरा स्व संघ प्रमुख श्री मोहनजी भागवत- सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.
रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई इथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४७ वा जयंती सोहळा पार पडला. रा स्व संघ प्रमुख श्री मोहनजी भागवत या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी बोलताना श्री मोहनजी भागवत म्हणाले की “एखाद्या व्यक्तीचे नाव काय आहे? त्याच्यातील कौशल्य काय़ आहे? किंवा त्याचे समाजातील स्थान यावरून त्याची जात ठरवू नये. आपण सर्व एक आहोत. त्यामुळे कोणामध्येही जातीवरून भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक मिळायलाच हवी.”
Read Moreकोणती बातमी खरी किंवा कोणती बातमी खोटी याची शहानिशा करणे केवळ सरकारचे काम असू शकत नाही.- एडिटर्स गिल्ड
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री श्रीमती अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि तंत्रज्ञान नियम २०२१ मधील दुरुस्तीचा कच्चा मसुदा रद्द करण्याची विनंती केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान विभागाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला एखाद्या बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठीचे अधिकार दिल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव समोर आला. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात पी आय बी ला ऑनलाईन पोर्टल्स वरील आक्षेपार्ह वाटणारा मजकूर काढून टाकण्यासाठी सेन्सॉरचा अधिकार देण्याविषयी लिहिले आहे. आणि त्यासंदर्भात नियमांमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या त्या लवकरात लवकर कराव्या या आपल्या म्हणण्यावर एडिटर्स…
Read More५५ वर्षात फक्त ३ होकार || भारतातून अधिकृतपणे ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेल्या चित्रपटांना कधीतरीच ऑस्करचे नामांकन का मिळते?
गेल्या ५५ वर्षात भारतातून जे चित्रपट ऑस्कर वारीसाठी पाठवले गेले त्यातल्या फक्त ३ चित्रपटांचीच ऑस्कर साठी का निवड झाली? खरेतर सगळेच चित्रपट भारतातच काय पण परदेशातही तितकेच प्रसिद्ध झाले आहेत. पण मग तरी असे का व्हावे? हे असेच जर सुरु राहिले तर ऑस्करच्या निवडचाचणीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहील हे नक्की… ऑस्करच्या यादीतील ३ चित्रपट कोणते? नर्गिस सुनीलदत्त अभिनित मदर इंडिया (१९५७), मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (१९८८) आणि अमीर खानचा लगान (२००१). या वर्षी ज्या चित्रपटांची निवड झाली ते आहेत, चेल्लो शो. नलीन कुमार पंड्या म्हणजे पॅन नलीन यांचा गुजराती चित्रपट.…
Read Moreएक सत्य जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही.
गोध्रा गावामध्ये झालेल्या दंगलीसाठी जर मोदींना दोषी ठरवायचे असेल तर अक्षरधाम आणि अहमदाबाद इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिकडे शांतता टिकवून ठेवण्याचे श्रेय सुद्धा मोदींना दिले पाहिजे. कर्नल अनिल आठले तुम्हाला ते सांगतायत जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. फोटो- १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मेट्रो लाईन्स च्या उदघाटन प्रसंगी प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना हार घालताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. १९९३ साली मी पहिल्यांदा बीबीसीच्या संपर्कात आलो. त्यानंतर मी काश्मीर प्रश्नावर अभ्यास करत होतो आणि याआधी मिझोराम मधील बंडाचा आणि श्रीलंकेतील महायुद्धाचा अभ्यास…
Read More‘गांधी गोडसे || एक वैचारिक पातळीवरील युद्ध चित्रपटाचे परीक्षण || भरकटत गेलेला कल्पना विस्तार.
जो चित्रपट ‘दुसरा इतिहास’ घडवेल अशा अपेक्षा होत्या, तोही शेवटी ‘वन लायनर’ च ठरला. काही वर्षांपूर्वी शाळेत असताना आम्हाला निबंधाचे विषय असायचे. ‘अमुक एक व्यक्ती आज जिवंत असती तर’ किंवा ‘तमुक व्यक्ती भूतकाळातून भविष्यकाळात आली तर तिच्या आजच्या जगाबद्दलच्या काय कल्पना असतील ‘वैगरे वैगरे. आणि ती व्यक्ती खरोखरच आपल्या डोळ्यासमोर उभी आहे अशी कल्पना करून आम्ही निबंध लिहायचो. असे विषय शाळेमध्ये निबंध लेखनासाठी असल्यामुळे तशाच पद्धतीचा विचार करण्याची सवय लागली होती. असाच एके दिवशी एक विचार माझ्या मनात आला. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींवर श्री नथुराम विनायक गोडसे यांनी केलेल्या…
Read Moreफसव्या जाहिरातबाजीपासून सावध राहा
जाहिरात नियामक मंडळाने जरी विविध नियम तयार केले असले तरी फसव्या जाहिराती सुरूच राहणार आहेत. त्यामुळे नियम कोण पाळणार हा मोठा प्रश्न आहे. FTC च्या green guides ची नियमावली २०१२ पासून बदललेली नाही. त्यात यावर्षी सुधारणा होण्याची शक्यता आहे. FTC च्या नियमावलीत आणखी काय सुधारणा हव्यात ह्यावर त्यांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. तसेच काही समस्यांवर FTC भागधारकांना विचार करायला सांगत आहे. जसे की कार्बन ऑफसेट्स हवामानातील बदल, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंबाबत पुनर्वापराची हमी ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल यातील फरक स्पष्ट करणे. कारण २०१२ मध्ये तो केला गेला नव्हता. Green guides मध्ये आणखी…
Read More