भारतीय हॉकी क्षेत्राचाच सन्मान !!!

मेजर ध्यानचंद म्हणजे आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात असलेले गोल नोंदविण्याचे मशीनच आहे हे उद्गार सामान्य हॉकीपटूचे नसून क्रिकेट क्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्व सर डॉन ब्रॅडमन यांचे आहेत. त्यांच्या या शब्दातच जागतिक स्तरावर हॉकीचे जादूगार म्हणून बीरूद लाभलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय कौशल्याचा प्रत्यय येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १८५ सामन्यांमध्ये ५७० गोल करणे ही त्यांची खरोखरीच अद्वितीय कामगिरी आहे. त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावरच भारताने हॉकीत सुवर्णयुग निर्माण केले होते. आपल्या देशात क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  अलीकडेच हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न…

Read More

नीरज चोपराचे पूर्वज चक्क मराठी! चोपरा नव्हे, चोपडे आडनाव!

ऑलिंपिक विजेता गोल्ड मेडालिस्ट नीरज चोपडा हा हरयाणात 200 वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या मराठी समाजाचा असून त्याचे चोपडे हे आडनाव अपभ्रंश होऊन चोपरा झाले आहे!! 1761 मध्ये झालेल्या तिसर्या पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि अगणित सैनिकांनी जवळच्या जंगलात आश्रय घेतला. नंतर अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानला परतल्यानंतर हे सर्व मराठा सैनिक परत महाराष्ट्रात न जाता हरयाणातच स्थायिक झाले. कालांतराने अनेकांची आडनावे बदलली असली तरी प्रथा परंपरा अजूनही मराठीच आहेत. उदा. ते पोळीला रोटी न म्हणता आजही पोळीच म्हणतात.    नीरज चोप्राचे पूर्वज पानिपतच्या जवळ खांड्रा गावात स्थायिक झाले. हरयाणातील कर्नाल, कुरुक्षेत्र,…

Read More

LAST LESSON: CORONA

Just about everybody… the regular walkers, those who haven’t missed their daily morning walk in years; sportspeople; those who hit the gym without fail; those who practice yoga every day; those who live by the maxim – early to bed and early to rise… Corona did not spare any of them. Not even the exceptionally health-conscious, who wasted no time in getting both their vaccine doses done with alacrity! Countless succumbed to the virus despite having no comorbidities and then again, those with obvious poor health and immunity were, strangely,…

Read More

शेवटचा त्याग

25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हिमाचल प्रदेश मधील एका छोट्याश्या गावातून संरक्षण मंत्रालयात एक पत्र आलं. ते पत्र लिहीलं होतं एका शाळेतील शिक्षकाने. त्यांनी त्यात पुढील प्रमाणे विनंती केली होती. त्यांनी त्यात विचारले होते की अगदी सहज शक्य झाल्यास मला आणि माझ्या पत्नीला ज्या जागेवर आमच्या मुलाला कारगिल युद्धात वीरमरण आलं ती जागा पहायला मिळेल का? 7/7/2000 या दिवशी त्याचा पहिला स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने आम्हा उभयतांना ती जागा ते स्मारक पहायची इच्छा आहे. जर शक्य नसेल तर राहूदेत. जर असं करणं राष्ट्रीय सुरक्षेच्या विरूद्ध असेल तर मी माझा अर्ज मागे…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुशल नेतृत्त्व

महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्त्व करणे आणि राज्याचा कारभार सक्षमपणे हाकणे हे एक अत्यंत जिकीरीचे काम आहे. एकटी मुंबईच घ्या ना! या महानगरीची लोकसंख्या दोन कोटीहून अधिक आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनला सर्वात दाट लोकवस्ती समजली जाते. पण मुंबईत तर त्याच्या २० पट दाट वस्ती आहे. येथे जवळजवळ चाळीस टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यात कोरोनाच्या संकटाची भर पडलेली. पण तरीही मुंबई शहराला कमीत कमी दिवसात संकटमुक्त (पूर्णपणे नाही) करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यामध्ये मुख्यमंत्री श्री उद्ध-व ठाकरे यांची मुख्य भूमिका राहिली व त्यांना मनपा प्रशासनाची उत्तम साथ मिळाली. याच प्रकारे संपूर्ण राज्याचा विचार केला…

Read More

गुरुपौर्णिमा

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्हाला हे गाणं शाळेत असताना संगीताच्या तासाला बाई शिकवायच्या. नुकत्याच वर्तमान पत्रातून दोन बातम्या ठळकपणे फिरत होत्या. पहिली दहावीच्या 95%विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्याची बातमी आणि दुसरी करोनामुळे दहावीची परीक्षाच रद्द केल्याची बातमी. मनात म्हटलं ‘चंगळ आहे आता या पोरांची’ परीक्षा रद्द झाल्यात. जवळपास सगळेच पास झाले आहेत. पण मग मनात विचार आला की करोना नंतरच्या काळात हे विद्यार्थी शिक्षणाचा हा वसा पुढे कसा नेणार?   मी जर आताच्या काळात विद्यार्थी असतो तर परीक्षा रद्द झालीय म्हणल्यावर पहिल्या एक दोन वेळा मला…

Read More

काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल – राज्यपाल

मुंबई दि. २१ – काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण असून काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील व पुनश्च देशाचे नंदनवन होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘हिंदी काश्मीर संगम’ या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. २१) राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हिंदी काश्मीर संगम- काश्मिर अनुष्ठानच्या अध्यक्षा तसेच…

Read More

ऑलिंपिकमध्ये भारताकडून विक्रमाची अपेक्षा !!

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यापेक्षाही त्यामध्ये भाग घेणे अधिक महत्त्वाचे असते हे आधुनिक ऑलिंपिकचे जनक पेरेझ श बॅरन डी कुबटी॑न यांनी सांगितलेले तत्व भारताने आजपर्यंत तंतोतंत पाळले आहे. सव्वाशेपेक्षा जास्त जणांचे पथक पाठवणाऱ्या भारताला आजपर्यंत एकाही स्पर्धेत पथकांची संख्या दोन आकडीही गाठता आलेली नाही. यंदा दोन आकड्यांचा पल्ला गाठला तर ती आजपर्यंतची विक्रमी कामगिरी असेल.  राजवर्धन सिंग राठोड याने २००४ च्या ऑलिंपिकमध्ये मिळवलेले रौप्यपदक आणि २००८ च्या ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्रा याने मिळवलेले ऐतिहासिक सुवर्णपदक ही दोन्ही पदके भारताच्या नेमबाजी क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरली आहेत. त्यानंतर नेमबाजीत भाग घेणाऱ्यांची संख्या भरपूर…

Read More

प्रवास छोटासा आहे!

एक वृद्ध महिला बसमध्ये प्रवास करत होती पुढच्याच थांब्यावर अंगापिंडाने धिप्पाड आणि रागीट दिसणारी युवती ह्याच बसमध्ये शिरली आणि धप्पकन त्या वृद्धेच्या शेजारी बसली . तिचा वावर , तिच्या हालचाली इतक्या भयंकर होत्या की तिच्या हातातील बॅगेमुळे त्यामुळे त्या वृद्धेला अनेकदा मार बसला . त्या धसमुसळ्या युवतीच्या बॅगेचे धक्के खाऊनही वृद्धा शांतच होती .मग न राहवून त्या युवतीने वृद्ध महिलेला विचारलं , माझ्या बॅगेने मी तुम्हांला मारलंय , पण मग तक्रार न करता तुम्ही का शांत राहिलात ? ‘ त्या तरुणीच्या प्रश्नावर त्या वृद्ध महिलेने एक स्मित करत म्हटलं ,ह्यात…

Read More

रानी रासमणि : इतिहास का एक सुवर्ण पृष्ठ

रानी रासमणि : इतिहास का एक सुवर्ण पृष्ठ  1. हावड़ा में गंगा पर पुल बनाकर कलकत्ता शहर बसाया 2. अंग्रेजों को ना तो नदी पर टैक्स वसूलने दिया और ना ही दुर्गा पूजा की यात्रा को रोकने दिया 3. कलकत्ता में दक्षिणेश्वर मंदिर बनवाया 4. कलकत्ता में गंगा नदी पर बाबू घाट, नीमतला घाट बनवाया 5. श्रीनगर में शंकराचार्य मंदिर का पुनरोद्धार करवाया 6. मथुरा में कृष्ण जन्मभूमि की दीवार बनवाई 7. ढाका में मुस्लिम नवाब से 2000 हिंदुओं की स्वतंत्रता खरीदी 8. रामेश्वरम से श्रीलंका के मंदिरों के लिए…

Read More