15 हजार कोटींचा वस्तू आणि सेवा कर घोटाळा उघडकीस ! गरीब लोकांच्या आधार कार्डावरील
माहितीचा दुरुपयोग!

15 हजार कोटींच्या वस्तू व सेवा कराच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी आणखी 3 संशयितांना अटक केली आहे. म्हणजेच या खटल्यातील एकूण आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. ज्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली त्यांची नावे अनुक्रमे अतुल गुप्ता, सुमित गर्ग, मनन सिंघल अशी आहेत. हे तिघेउत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. अटक केल्यानांतर त्यांच्याकडून सहा कंपन्यांची जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, दोन आधारकार्ड, तीन मोबाईल फोन, तसेच 42 हजारची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यामध्ये हजारो बनावट कंपन्या तयार केल्या जातात. आणि त्यांच्या नावाने इ-वे बिल्स तयार…

Read More

Why Mumabaikars are couging

मुंबईकरांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास का होतो आहे? हवेची गुणवत्ता खराब झाली असून त्यामुळे श्वसनासंबंधी विकारात वाढ होते आहे. मुंबईतील हिवाळ्यातील एक सकाळ. मुंबईकर सकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला जातात. तेव्हा भोवतीच्या इमारतींना धुक्यांनी वेढलेले असते. डिसेंबर महिन्यात साक्षी तावडे जेव्हा फिरायला घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना घरात सुद्धा हा त्रास जाणवायला लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दमा झाल्याचे निदान केले. मागच्या महिन्यात १२ वर्षांच्या एका मुलीला याच कारणामुळे शाळेतील खेळाचा संघ सोडावा लागला. ती मुलगी त्या संघाची…

Read More

रा स्व संघ प्रमुख श्री मोहनजी भागवत- सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.

रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई इथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४७ वा जयंती सोहळा पार पडला. रा स्व संघ प्रमुख  श्री मोहनजी भागवत या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी बोलताना श्री मोहनजी भागवत म्हणाले की “एखाद्या व्यक्तीचे नाव काय आहे? त्याच्यातील कौशल्य काय़ आहे? किंवा त्याचे समाजातील स्थान यावरून त्याची जात ठरवू नये. आपण सर्व एक आहोत. त्यामुळे कोणामध्येही जातीवरून भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक मिळायलाच हवी.” 

Read More

कोणती बातमी खरी किंवा कोणती बातमी खोटी याची शहानिशा करणे केवळ सरकारचे काम असू शकत नाही.- एडिटर्स गिल्ड 

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री श्रीमती अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि तंत्रज्ञान नियम २०२१ मधील दुरुस्तीचा कच्चा मसुदा रद्द करण्याची विनंती केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान विभागाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला एखाद्या बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठीचे अधिकार दिल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव समोर आला. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात पी आय बी ला ऑनलाईन पोर्टल्स वरील आक्षेपार्ह वाटणारा मजकूर काढून टाकण्यासाठी सेन्सॉरचा अधिकार देण्याविषयी लिहिले आहे. आणि त्यासंदर्भात नियमांमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या त्या लवकरात लवकर कराव्या या आपल्या म्हणण्यावर एडिटर्स…

Read More

५५ वर्षात फक्त ३ होकार || भारतातून अधिकृतपणे ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेल्या चित्रपटांना कधीतरीच ऑस्करचे नामांकन का मिळते?

गेल्या ५५ वर्षात भारतातून जे चित्रपट ऑस्कर वारीसाठी पाठवले गेले त्यातल्या फक्त ३ चित्रपटांचीच ऑस्कर साठी का निवड झाली? खरेतर सगळेच चित्रपट भारतातच काय पण परदेशातही तितकेच प्रसिद्ध झाले आहेत. पण मग तरी असे का व्हावे? हे असेच जर सुरु राहिले तर ऑस्करच्या निवडचाचणीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहील हे नक्की… ऑस्करच्या यादीतील ३ चित्रपट कोणते? नर्गिस सुनीलदत्त अभिनित मदर इंडिया (१९५७), मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (१९८८) आणि अमीर खानचा लगान (२००१). या वर्षी ज्या चित्रपटांची निवड झाली ते आहेत, चेल्लो शो. नलीन कुमार पंड्या म्हणजे पॅन नलीन यांचा गुजराती चित्रपट.…

Read More

एक सत्य जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. 

गोध्रा गावामध्ये झालेल्या दंगलीसाठी जर मोदींना दोषी ठरवायचे असेल तर अक्षरधाम आणि अहमदाबाद इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिकडे शांतता टिकवून ठेवण्याचे श्रेय सुद्धा मोदींना दिले पाहिजे. कर्नल अनिल आठले तुम्हाला ते सांगतायत जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. फोटो- १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मेट्रो लाईन्स च्या उदघाटन प्रसंगी प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना हार घालताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. १९९३ साली मी पहिल्यांदा बीबीसीच्या संपर्कात आलो. त्यानंतर मी काश्मीर प्रश्नावर अभ्यास करत होतो आणि याआधी मिझोराम मधील बंडाचा आणि श्रीलंकेतील महायुद्धाचा अभ्यास…

Read More

‘गांधी गोडसे || एक वैचारिक पातळीवरील युद्ध चित्रपटाचे परीक्षण || भरकटत गेलेला कल्पना विस्तार.

जो चित्रपट ‘दुसरा इतिहास’ घडवेल अशा अपेक्षा होत्या, तोही शेवटी ‘वन लायनर’ च ठरला. काही वर्षांपूर्वी शाळेत असताना आम्हाला निबंधाचे विषय असायचे. ‘अमुक एक व्यक्ती आज जिवंत असती तर’ किंवा ‘तमुक व्यक्ती भूतकाळातून भविष्यकाळात आली तर तिच्या आजच्या जगाबद्दलच्या काय कल्पना असतील ‘वैगरे वैगरे.  आणि ती व्यक्ती खरोखरच आपल्या डोळ्यासमोर उभी आहे अशी कल्पना करून आम्ही निबंध लिहायचो.  असे विषय शाळेमध्ये निबंध लेखनासाठी असल्यामुळे तशाच पद्धतीचा विचार करण्याची सवय लागली होती. असाच एके दिवशी एक विचार माझ्या मनात आला. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींवर श्री नथुराम विनायक गोडसे यांनी केलेल्या…

Read More

फसव्या जाहिरातबाजीपासून सावध राहा

जाहिरात नियामक मंडळाने जरी विविध नियम तयार केले असले तरी फसव्या जाहिराती सुरूच राहणार आहेत. त्यामुळे नियम कोण पाळणार हा मोठा प्रश्न आहे.  FTC च्या green guides ची नियमावली २०१२ पासून बदललेली नाही. त्यात यावर्षी सुधारणा होण्याची शक्यता आहे. FTC च्या नियमावलीत आणखी काय सुधारणा हव्यात ह्यावर त्यांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. तसेच काही समस्यांवर FTC भागधारकांना विचार करायला सांगत आहे. जसे की कार्बन ऑफसेट्स हवामानातील बदल, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंबाबत पुनर्वापराची हमी ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल यातील फरक स्पष्ट करणे. कारण २०१२ मध्ये तो केला गेला नव्हता. Green guides मध्ये आणखी…

Read More

On the Republic Day I wish you with the patriotic song “Vande Mataram” from the film “Anand Math” (1952).

“Vande Mataram” is perhaps the oldest of all the patriotic songs of India. It was written by Bankim Chandra Chattopadhyay (1838-1894) as a part of his novel “Anand Math” in the 19th century. This song became a national song among many nationalists, and it so alarmed the British rulers that this novel was banned. Though the novel was originally written in Bangla, the song “Vande Matram” is almost fully in Sanskrit. Only those familiar with Sanskrit may be able to understand the meaning of the song. Thankfully, the words of…

Read More

पाकिस्तान म्हणजे ६ तोंडांचा रावण.

रामायणात रावणाला ‘दशानन’ असे संबोधले गेले आहे. कारण त्याला दहा डोकी, एक मान आणि एक शरीर होते. पाकिस्तानला मात्र ६ डोकी, एक मान आणि एक शरीर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर पाकिस्तानची ६ डोकी कोणती तर त्यांचे लष्कर, त्यांचे राजकारणी, नोकरशाही, जहागीरदारी, धार्मिक समूह आणि मोठमोठे व्यवसाय. मान – पाकिस्तानातील मध्यमवर्गीय माणूस. शरीर- पाकिस्तानातील दुर्लक्षित गरीब जनता. हे जे ६ मुद्दे किंवा आतापुरते बोलायचे तर डोकी. यातील एकही बाबतीत पाकिस्तान स्वतःचे वर्चस्व सिद्ध करू शकत नाही. लष्कर हा प्रमुख मुद्दा आहे जे नेहमीच पडद्यामागील भूमिका निभावत असते. पाकिस्तानात एक वेगळीच…

Read More