महिन्याच्या वाणसामानाची यादी करताना आपल्याला लक्षात येतं की बटर संपलेलं आहे. तेव्हा कोणतं बटर घ्यावं हा प्रश्न मनात यायच्या आधी उत्तर तयार असतं. ते म्हणजे अमूल बटर. आज वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची बटर बाजारात उपलब्ध आहेत. पण आजही आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक अमूल बटर घेणंच पसंत करतो. अमूल बटर म्हणलं की आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे निळ्या केसांची, पोल्का डॉट्सचा ड्रेस घातलेली अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल मला वाटतं पार्ले-जी बिस्किट्सच्या पॅकेट वर असलेल्या बाळाच्या चित्रानंतर लोकांच्या मनात आपली विशेष जागा निर्माण करणारीदुसरी आहे ती ही अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल.…
Read MoreCategory: India
15 हजार कोटींचा वस्तू आणि सेवा कर घोटाळा उघडकीस ! गरीब लोकांच्या आधार कार्डावरील
माहितीचा दुरुपयोग!
15 हजार कोटींच्या वस्तू व सेवा कराच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी आणखी 3 संशयितांना अटक केली आहे. म्हणजेच या खटल्यातील एकूण आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. ज्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली त्यांची नावे अनुक्रमे अतुल गुप्ता, सुमित गर्ग, मनन सिंघल अशी आहेत. हे तिघेउत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. अटक केल्यानांतर त्यांच्याकडून सहा कंपन्यांची जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, दोन आधारकार्ड, तीन मोबाईल फोन, तसेच 42 हजारची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यामध्ये हजारो बनावट कंपन्या तयार केल्या जातात. आणि त्यांच्या नावाने इ-वे बिल्स तयार…
Read Moreफळविक्रेता, शिंपी, शेतकरी यांच्या मुलांची अग्नीवीर म्हणून निवड !
कवायतीच्या मैदानावर जवानांची मुले, शेतकऱ्यांची मुले, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मुले, एलआयसी एजन्टची मुले, दुकानदारांची मुले कवायती करताना दिसतात. त्यातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील उज्वल कारकिर्दीची चमक दिसते आहे.फोटो- यशस्वी संचलन करून दाखवल्यावर अग्नीवीर म्हणून निवड झालेली मुले जल्लोष करताना.कवायतीच्या मैदानावर जल्लोष सुरु होता. प्रशिक्षणार्थी जोर बैठका काढत होते. कारण अग्नीवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुकाने एकमेकांची पाठ थोपटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या शाबासकीचा स्विकार करत ते आपल्या पालकांना भेटायला गेले.आकाशातून सूर्य आग ओकत होता. पण त्यामुळे या…
Read MoreWhy Mumabaikars are couging
मुंबईकरांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास का होतो आहे? हवेची गुणवत्ता खराब झाली असून त्यामुळे श्वसनासंबंधी विकारात वाढ होते आहे. मुंबईतील हिवाळ्यातील एक सकाळ. मुंबईकर सकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला जातात. तेव्हा भोवतीच्या इमारतींना धुक्यांनी वेढलेले असते. डिसेंबर महिन्यात साक्षी तावडे जेव्हा फिरायला घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना घरात सुद्धा हा त्रास जाणवायला लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दमा झाल्याचे निदान केले. मागच्या महिन्यात १२ वर्षांच्या एका मुलीला याच कारणामुळे शाळेतील खेळाचा संघ सोडावा लागला. ती मुलगी त्या संघाची…
Read Moreअदानी ग्रुपच्या व्यवस्थापनातील जोखीम, त्यांना मिळणारा निधी आणि क्रेडिट रेटिंग.
S&P जागतिक मानांकन संस्थेच्या मते अदानी समुहासंबंधीच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे पुढील काही महिन्यातमिळण्याची शक्यता आहे. S&P ही संस्था सध्या अदानी समूहाला मिळणाऱ्या निधीवर आणि त्यांच्या जोखीमव्यवस्थापनावर लक्ष ठेऊन आहे. क्रेडिट रेटिंग संस्थेच्या मते हिंडेनबर्ग अहवालातील नोंदी, न्यायालयाने दिलेलानिकाल आणि अदानी समूहावर झालेल्या कारवाईमुळे गुंतवणूकदारात गोंधळाचे वातावरण आहे. न्यायालयाने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की रेटेड अनरेटेड कंपन्यांमध्ये अदानी समूहाच्या असलेल्यानिधीबद्दल आणि त्याच्या व्यवस्थापनाबद्दल अधिक माहिती असेल. क्रेडिट रेटिंग बदलण्याचा कालावधी जरी१२ ते २४ महिन्यांचा असला तरी कंपनीच्या एकूणच कामकाजात जर चांगला बदल जाणवला तर हे रेटिंग्सजलद रीतीने बदलू शकतात. जोखीम…
Read MoreRise To Lead By Nasir Deshmukh, VP Operations & Plant Head, Mahindra & Mahindra Ltd.
Our #RiseToLead series brings to light great leaders within our organization who have excelled over the years and have continued to rise. Nasir Deshmukh, VP Operations & Plant Head, Chakan Plant, Mahindra & Mahindra Ltd., is a prime example. “I still vividly remember my 1st day at M&M. I joined in June 1993, straight after Engineering College. For the first six months, I worked eight-hour shifts on the assembly line. It taught me almost everything about the production, and how you need to earn your place on the shop floor. When you work…
Read Moreमुक्त कृषी बाजारपेठेची चर्चा आणि मोदी सरकारचे निर्यात विषयक धोरण.
कदाचित मोदी सरकारला असे वाटत आहे की या अशा विचित्र पद्धतीच्या धोरणामुळे त्यांना जागतिक कृषी बाजारपेठेतील व्यवहारांवर ताबा मिळवता येईल. आणि कोणतेही निर्णय शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्रास न देता एका रात्रीत बदलता येतील. मे महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा युरोप दौऱ्यावर गेले होते. तेव्हा डेन्मार्क मध्ये त्यांनी एक मोठे विधान केले. “आता आम्ही (भारत) जगाला भुकेला राहू देणार नाही.” आम्ही त्यांना अन्नधान्य पुरवू. १० दिवसाच्या आत भारताने गव्हाची निर्यात थांबवली. १२ मे रोजी महागाईचा आकडा हा आठ वर्षातील सर्वात मोठा होता. त्यामुळे सरकारवर दडपण आले कारण नुकतेच सरकारने…
Read Moreलुटारूंनी ओला टॅक्सी लुटून प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात सोडले.
जेव्हा ओलाने बाहेरगावी जाण्यासाठी टॅक्सी सेवा सुरु केली. तेव्हा सर्वांना वाटले होते की हा प्रवास सुरक्षित आणि जलद असेल. पण सध्याची परिस्थिती यापेक्षा अगदी उलट आणि घाबरवणारी आहे. ओला टॅक्सीने कर्नाटकमध्ये प्रवासासाठी निघालेल्या Vks नावाच्या व्यक्तीने लांबलचक टि्वट केले आहे. मी मैसूरला परत येण्यासाठी आउटस्टेशन ओला आरक्षित केली. प्रवास सुरु होऊन अर्धा तास झाला असेल नसेल. काही गुंडांनी येऊन आमचा रस्ता अडवला. त्यांनी ड्रायव्हरला धमकावून त्याची मागची थकबाकी ताबडतोब द्यायला सांगितली. नाहीतर गाडीचे नुकसान करू अशी धमकी दिली. त्यांनी आम्हाला सुद्धा उतरायला सांगितले. आणि दुसरी टॅक्सी पकडायला सांगितले. या…
Read Moreघरांची वाढती मागणी आणि व्याजाचे वाढते दर यामुळे घरांच्या किंमती वाढत आहेत.
घरांच्या मागणीमध्ये अचानक झालेली वाढ ही अजून काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना ही मागणी अजून ५% ते १०% नी वाढण्याची शक्यता आहे. महागाईमुळे घरासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळेच प्रमुख ६ शहरातील बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा घरांच्या किंमती वाढवायला लागणार आहेत. काहींनी तर प्रत्येक तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये २% वाढ करायला सुरुवात केली आहे. ही वाढ अशीच चालू राहण्याची शक्यता आहे. कच्या मालाच्या वाढणाऱ्या किमतींबरोबरच जमिनीच्या किंमतीही वाढत आहेत. एवढं सगळं असून सुद्धा घरांच्या मागणीमध्ये वाढ होईल असे मत व्यक्त केले जात आहे. घरांच्या मागणीत अचानक…
Read Moreआम्ही वीर झुंजार
संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आम्ही वीर झुंजार, करू जामदाढे मार, थापटिले भार मोड, झाला दोषांचा अर्थ-आम्ही या हरीचे वीर योद्धे आहोत. आम्ही मृत्युवरही हल्ला करून त्यास परतवून लावले आहे. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सैन्याच्या जवानांना त्यांच्या कामगिरीबद्दल शौर्य चक्र देऊन सन्मानित केले आहे. ते पाहिले आणि माझ्या डोळ्यासमोर तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या ओळी येऊ लागल्या. हा कार्यक्रम १० मे २०२२ रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला. शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेल्या सैनिकांचे फोटो खालील प्रमाणे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद मेजर श्री रवीकुमार चौधरी यांना शौर्यचक्र देताना.…
Read More