सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेल्या तेलाचा तुटवडा. पाम तेलाच्या उत्पादकांसाठी ठरणार फायद्याचा. पण ग्राहकांचा होणार तोटा.

रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागत आहेत. म्हणूनच ‘ओल्याबरोबर सुकेही जळते या म्हणीचे प्रत्यंतर क्षणोक्षणी येत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी डिझेल आणि पेट्रोल च्या वाढलेल्या किमतीच्या बातमीनंतर आता पाळी आहे ती सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेल्या तेलाची. चला बघूया सूर्यफुलाच्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे पाम तेलाच्या उत्पादकांचा कसा फायदा होणार आहे. सूर्यफुलाच्या बियांपासून बनवलेल्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे साहजिक पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणाव स्थितीमुळे सूर्यफुलाच्या बियांपासून बनत असलेल्या तेलाच्या आयात निर्यातीवर परिणाम होत आहे.    रशिया आणि युक्रेन या  दोन देशांमध्ये सूर्यफुलाच्या तेलाचं सर्वात जास्त उत्पादन होतं आणि…

Read More

भारत का सांस्कृतिक अभ्युदय 2022

सदियों की परतंत्रता के बाद 1947 में देश को राजनैतिक स्वतंत्रता तो मिली किन्तु, दुर्भाग्यवश उसके सांस्कृतिक स्वरूप पर होने वाले अनवरत हमलों पर कोई विराम न लग सका। स्वतंत्रता के 7 दशकों तक भी  हम ना तो अपने मंदिरों को मुक्त कर पाए, न नदियों को, न सांस्कृतिक विरासतों को, ना अपने महापुरुषों को। हमारे ऐतिहासिक गौरव या गौरवशाली परंपराएं थीं उनको ऐतिहासिक विकृतियों के चलते कुरूपित किया जाता रहा। उनकी वास्तविकता कभी समाज के सामने आ ही नहीं पाई। किंतु, 2014 में अचानक अप्रत्याशित रूप से भारत के सांस्कृतिक अभ्युदय का मार्ग प्रशस्त…

Read More

क्लोजर रिपोर्ट आणि पोलीस डायरी

एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्याचा तपास कशाप्रकारे करत असतील या विषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल असत. या प्रक्रियेविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊ. एखाद्या प्रकरणाचा तपास करताना तो मुख्य पोलीस अधिकाऱ्याने न करता जर त्याच्या इतर सहकाच्यांनी केला तर त्या अधिकाऱ्याने त्या तपासाचा अहवाल मुख्य पोलीस तपास अधिकाऱ्याकडे (जो त्या केसवर आधीपासून काम करत आहे.) त्याच्याकडे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर मग तो अहवाल मुख्य पोलीस तपास अधिकाऱ्याने मॅजिस्ट्रेट पुढे सादर करावा. त्यानंतर संशयित आरोपीला विनाकारण खटल्याला सामोरे जावे लागणार नाही अशी तरतूद क्रिमिनल प्रोसीजर कोडमध्ये करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे अशी…

Read More

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी गाठली १० वर्षातील सर्वात वरची पातळी.

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाची किंमत जागतिक पातळीवर वाढली आहे. परिणामी भारतात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २२ रुपये प्रतिलिटर एवढी वाढ अपेक्षित आहे. युद्धाचे संकट तसेच कच्च्या तेलाची वाढती मागणी आणि मागणीच्या प्रमाणात न होणारा पुरवठा या सर्व कारणांमुळे ब्रेंट इंडेक्स मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाचा पुरवठा कमी होईल की काय या भितीमुळे गेल्या तीन दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती २०% नी वाढल्या आहेत. ब्रेंट इंडेक्स नुसार कच्च्या तेलाच्या किंमती साडेतीन टक्क्यांनी वाढून $१२५ प्रति बॅरेल एवढ्या झाल्या आहेत.     सद्यस्थितीत कच्च्या तेलाचे…

Read More

जागतिक महिला दिन

सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्रिवार वंदन ! आपल्या आयुष्यात स्त्रीया (महिला) कायम वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात आणि आपले आयुष्य समृद्ध करत असतात. हे सर्व करताना त्यांना काय मिळतं याचा कितीही अभ्यास केला तरी पूर्णत्वाने ते कळेल असे म्हणणे धाडसाचेच होईल. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।” हेच खरे. आज ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या काही प्रमुख नात्यांस या लेखाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करीत आहे. आई आज हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करु शकतोय कारण एक स्त्रीने (मातेने)…

Read More

समाजामध्ये जातीपातीवरून भेदभाव केला जाऊ नये म्हणून सावरकरांनी केलेला संघर्ष.

एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण वा कौशल्य या गोष्टी अनुवांशिक नसून व्यक्तीमध्ये ते अंगिभूतच असतात. उदा. एखाद्या व्यक्तीचे आजोबा खापरपणजोबा समजा कमालीचे हुशार असतील तर जरुरी नाही की ती व्यक्ती सुद्धा हुशार असायला हवी असे नसते. हुशारी हा संबंधित व्यक्तीमध्ये मुळातच असावा लागतो. त्यामुळे गुण कला कौशल्य या गोष्टी आपल्याला अनुवंशिकतेने मिळत नाहीत. तर त्या कमवण्यासाठी बुद्धी बरोबरच मेहनत ही घ्यावी लागते, असं सावरकरांचं मत होतं. त्याचप्रमाणे समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असेही सावरकर म्हणत असत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झाले. त्या गोष्टीला आज ५६…

Read More

फास्टॅगची यशस्वी कहाणी

आर्थिक वर्ष २०१९-२० पासून नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया(NHAI) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून हायवे वर ये जा करणाऱ्या वाहनचालकांकडून ५८,१८८.५३ कोटी एवढा टोल जमा झाला असून जानेवारी २०२० पासून १.२५ दशलक्ष लोकांना फासटॅग कडून चुकीच्या कपातीसाठी पैसे परत मिळाले आहेत. असे कें द्रसरकारकडून राज्यसभेत सांगण्यात आले.  आपल्या लेखी उत्तरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणले की जानेवारी २०२२ पर्यंत ४.५९ कोटी फास्ट टॅग दिले गेले आहेत. फास टॅग मार्फत मागील दोन वर्षात जमा झालेली रक्कम आर्थिक वर्ष २०१९-२० ₹१०७२८.५२, २०२०-२१ ₹२०,८३७.०८. ०८ जानेवारी २०२२ पर्यंत २६,६२२.९३…

Read More

लताजी म्हणजे साक्षात देवी सरस्वती.

’लताजींचं आयुष्य म्हणजे एखाद्या कादंबरी सारखं होत. मी नेहमीच पुढच्या पिढीतील गायकांना त्यातून काही शिकण्यासारखं आहे का ते पाहायला सांगतो. मग ती कविता असो किंवा गीत! जेव्हा जेव्हा मी गायकांना गाणं गायला देतो तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘लक्षपूर्वक ऐका. जर लताजी असत्या तर त्या हे गाणं कस गायल्या असत्या?  फोटो- श्री. सुभाष घई आणि त्यांची मुलगी मेघना हिने लतादीदींच्या हातांचे ठसे घेतले. श्री सुभाष घईनी त्यांचं पहिलं दिग्दर्शन क्षेत्रातील पाऊल टाकताना कालिचरण मधील एका गाण्याचं दिग्दर्शन लताजींसोबत केलं होतं. लताजींनी घईंच्या पुष्कळ चित्रपटात हिरोइन्ससाठी पार्श्वगायन केलं आहे. अगदी रीना रॉय,…

Read More

रफेल नदाल: एक दुर्मिळ खेळाडू

ग्रँड स्लॅम स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात कठीण अंतिम फेरीच्या जवळ जाणाऱ्या लढतीची आकडेवारी समोर आली. विजेत्याकडे मिस्ड शॉट्स होते. आणि अंतिम विजेतेपदासाठी अटीतटीची स्पर्धा सुरु होती. ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. २३ वेळा खेळल्यानंतर सुद्धा प्रतिस्पर्ध्यावर दबाव कोणाचा होता तर रफेल नदाल चा. मी जेव्हा खेळ पाहायला बसलो तेव्हा एकूणच असं वाटत होत की रफेलला मेदवेदेव हरवूनच टाकेल. एक असा स्पर्धक ज्याच्याविरुद्ध खेळणं खूप कठीण आहे. जितकं अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून जिंकून परतणं कठीण होतं तितकंच. त्याच्या ३६ व्या वाढदिवसाच्या काही महिने आधीच त्याच्या कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण झाली होती. २००३ पासून त्याला…

Read More

”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.”

”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.” रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ज्यांनी हिंदूंचा नायनाट करण्यासाठी हजारो वर्ष घालवली. ते आता स्वतःच आपापसात भांडत आहेत. आणि हे एखाद्या राज्यापुरतं मर्यादित नसून जगभरात सुरु आहे. रा.स्व. संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ११ व्या शतकातील संत रामानुजाचार्य यांच्या जयंतीनिम्मित असलेल्या कार्यक्रमानंतर केलेल्या भाषणात रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत बोलत होते. ”हिंदू समाज इतका बलशाली आहे की त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. हिंदू समाजात…

Read More