गेल्या ५५ वर्षात भारतातून जे चित्रपट ऑस्कर वारीसाठी पाठवले गेले त्यातल्या फक्त ३ चित्रपटांचीच ऑस्कर साठी का निवड झाली? खरेतर सगळेच चित्रपट भारतातच काय पण परदेशातही तितकेच प्रसिद्ध झाले आहेत. पण मग तरी असे का व्हावे? हे असेच जर सुरु राहिले तर ऑस्करच्या निवडचाचणीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहील हे नक्की… ऑस्करच्या यादीतील ३ चित्रपट कोणते? नर्गिस सुनीलदत्त अभिनित मदर इंडिया (१९५७), मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (१९८८) आणि अमीर खानचा लगान (२००१). या वर्षी ज्या चित्रपटांची निवड झाली ते आहेत, चेल्लो शो. नलीन कुमार पंड्या म्हणजे पॅन नलीन यांचा गुजराती चित्रपट.…
Read MoreAuthor: mahanagari
एक सत्य जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही.
गोध्रा गावामध्ये झालेल्या दंगलीसाठी जर मोदींना दोषी ठरवायचे असेल तर अक्षरधाम आणि अहमदाबाद इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिकडे शांतता टिकवून ठेवण्याचे श्रेय सुद्धा मोदींना दिले पाहिजे. कर्नल अनिल आठले तुम्हाला ते सांगतायत जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. फोटो- १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मेट्रो लाईन्स च्या उदघाटन प्रसंगी प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना हार घालताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. १९९३ साली मी पहिल्यांदा बीबीसीच्या संपर्कात आलो. त्यानंतर मी काश्मीर प्रश्नावर अभ्यास करत होतो आणि याआधी मिझोराम मधील बंडाचा आणि श्रीलंकेतील महायुद्धाचा अभ्यास…
Read More‘गांधी गोडसे || एक वैचारिक पातळीवरील युद्ध चित्रपटाचे परीक्षण || भरकटत गेलेला कल्पना विस्तार.
जो चित्रपट ‘दुसरा इतिहास’ घडवेल अशा अपेक्षा होत्या, तोही शेवटी ‘वन लायनर’ च ठरला. काही वर्षांपूर्वी शाळेत असताना आम्हाला निबंधाचे विषय असायचे. ‘अमुक एक व्यक्ती आज जिवंत असती तर’ किंवा ‘तमुक व्यक्ती भूतकाळातून भविष्यकाळात आली तर तिच्या आजच्या जगाबद्दलच्या काय कल्पना असतील ‘वैगरे वैगरे. आणि ती व्यक्ती खरोखरच आपल्या डोळ्यासमोर उभी आहे अशी कल्पना करून आम्ही निबंध लिहायचो. असे विषय शाळेमध्ये निबंध लेखनासाठी असल्यामुळे तशाच पद्धतीचा विचार करण्याची सवय लागली होती. असाच एके दिवशी एक विचार माझ्या मनात आला. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींवर श्री नथुराम विनायक गोडसे यांनी केलेल्या…
Read Moreफसव्या जाहिरातबाजीपासून सावध राहा
जाहिरात नियामक मंडळाने जरी विविध नियम तयार केले असले तरी फसव्या जाहिराती सुरूच राहणार आहेत. त्यामुळे नियम कोण पाळणार हा मोठा प्रश्न आहे. FTC च्या green guides ची नियमावली २०१२ पासून बदललेली नाही. त्यात यावर्षी सुधारणा होण्याची शक्यता आहे. FTC च्या नियमावलीत आणखी काय सुधारणा हव्यात ह्यावर त्यांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. तसेच काही समस्यांवर FTC भागधारकांना विचार करायला सांगत आहे. जसे की कार्बन ऑफसेट्स हवामानातील बदल, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंबाबत पुनर्वापराची हमी ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल यातील फरक स्पष्ट करणे. कारण २०१२ मध्ये तो केला गेला नव्हता. Green guides मध्ये आणखी…
Read MoreOn the Republic Day I wish you with the patriotic song “Vande Mataram” from the film “Anand Math” (1952).
“Vande Mataram” is perhaps the oldest of all the patriotic songs of India. It was written by Bankim Chandra Chattopadhyay (1838-1894) as a part of his novel “Anand Math” in the 19th century. This song became a national song among many nationalists, and it so alarmed the British rulers that this novel was banned. Though the novel was originally written in Bangla, the song “Vande Matram” is almost fully in Sanskrit. Only those familiar with Sanskrit may be able to understand the meaning of the song. Thankfully, the words of…
Read Moreपाकिस्तान म्हणजे ६ तोंडांचा रावण.
रामायणात रावणाला ‘दशानन’ असे संबोधले गेले आहे. कारण त्याला दहा डोकी, एक मान आणि एक शरीर होते. पाकिस्तानला मात्र ६ डोकी, एक मान आणि एक शरीर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर पाकिस्तानची ६ डोकी कोणती तर त्यांचे लष्कर, त्यांचे राजकारणी, नोकरशाही, जहागीरदारी, धार्मिक समूह आणि मोठमोठे व्यवसाय. मान – पाकिस्तानातील मध्यमवर्गीय माणूस. शरीर- पाकिस्तानातील दुर्लक्षित गरीब जनता. हे जे ६ मुद्दे किंवा आतापुरते बोलायचे तर डोकी. यातील एकही बाबतीत पाकिस्तान स्वतःचे वर्चस्व सिद्ध करू शकत नाही. लष्कर हा प्रमुख मुद्दा आहे जे नेहमीच पडद्यामागील भूमिका निभावत असते. पाकिस्तानात एक वेगळीच…
Read Moreम्यानमार मधील सैन्यविरोधातील उठाव
फोटो – सांगलिंगठाह वय वर्षे ६३ त्याच्या तळावरून हैमूळ गावावर लक्ष ठेवताना. लोकशाहीचे समर्थक असलेले गावकरी (सैनिक ) शस्त्रास्त्रे आणि अन्नासाठी भारतीय बांधवांवर अवलंबून आहेत. पाठीवर काडतुसांनी भरलेला पट्टा लावला आहे आणि हातात बंदूक धरलेली ती मुलगी लालहमान हैह तिचं बालपण तिच्याही नकळत हरवून बसली आहे. नुकतीच २ वर्षांपूर्वीच तर ती शाळेत शिकत होती. ज्या वयात मुली भातुकली किंवा तत्सम मुलींचे खेळ खेळतात. त्याच वयात तिला हातात बंदूक धरून लढाई साठी उभे राहावे लागत आहे. ती कधीकाळी मुलगी होती हे सांगणारी एकमेव खूण तिच्या शरीरावर उरली आहे. ती म्हणजे…
Read Moreवर्ष २०२२ मधील सर्वात मोठे १० सुपरहिट चित्रपट.
हिंदी चित्रपट सृष्टीसाठीं वर्ष २०२२ हे संमिश्र प्रतिसादाचे ठरले. या वर्षात काही चित्रपटांना तिकीटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड बघायला मिळाला तर काही चित्रपट सपशेल आपटले. २०२१-२२ मध्ये कोविडमुळे सगळीकडेच शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यानंतर आता कुठे हिट चित्रपट प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे. तीन बॉलीवूड चित्रपटांनी २ करोडचा व्यवसाय केला तर काही दाक्षिणात्य चित्रपट जोरदार चालले. २०२२ मधील सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांची यादी खालील प्रमाणे. KGF Chapter 2 (हिंदी) बॉक्स ऑफिस कमाई ४३४.७० करोड या चित्रपटाने त्याच्या हिंदी आवृत्तीत भरपूर व्यवसाय केला. मूळ कन्नड भाषेतील चित्रपटापेक्षा हिंदी भाषेत या चित्रपटाने चांगली कमाई करून दाखवली.…
Read More१९९२ सालच्या अजमेर खटल्याविषयी थोडेसे…
युथ काँग्रेस अजमेर (राजस्थान) चा प्रमुख फारूक चिस्ती याने सोफीया उच्च माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचे अश्लील फोटो काढले होते. आणि त्या मुलीला धमकावले होते की जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो ते फोटो लोकांना दाखवेल. त्याची मागणी होती की फारूकला आणि त्याच्या टोळीला त्या मुलीने आणखी मुलींची ओळख करून द्यावी. आणि तसेच झाले. आणि मग सुरु झाली अजमेर मधील सामूहिक बलात्कारांची मालिका. या सगळ्यामध्ये एक गोष्ट सामायिक होती. ती म्हणजे बलात्कार करणारे मुस्लिम होते. आणि त्यांना बळी पडणाऱ्या होत्या हिंदू मुली. हळू हळू पीडित मुलींची संख्या १०० हुन अधिक…
Read Moreसार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील भारताचा भविष्यकाळ कसा असेल?
खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी भागीदारी करण्यापासून ते हवामान बदलाची तयारी करण्यापर्यंत सरकार सर्वच करत आहे. आता उच्च दर्जाची आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सरकारने पुढील ३ गोष्टी सुद्धा करायला हव्यात. मागील बऱ्याच काळापासून भारतातील प्राथमिक आरोग्य क्षेत्राला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. जसे की आर्थिक पाठबळ नसल्याने कमी किंमतीचा वैद्यकीय माल वापरणे, प्राथमिक औषध उपचार वेळेवर न मिळू शकणे, नवीन डॉक्टरांची रोडावत चाललेली संख्या इत्यादी. पण गेल्या पाच वर्षात भारतात प्राथमिक उपचारांच्या दर्जात सुधारणा होत आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये सरकारने नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण बनवले. ज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे महत्व अधोरेखित करण्यात…
Read More