अयोध्या ः शिवसेना नेत्यांचा कपटीपणा! तेव्हा आणि आता…

शिवसेनेचे आमदार श्री संजय राऊत हे शिवसेनेने बाबरी मशीद फक्त १७ मिनिटात पाडली असे सांगून कपटीपणा करतायत. अगदी तसाच ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी स्व बाळासाहेब ठाकऱ्यांनी (ते हयात) असताना मशीद पाडल्याचं श्रेय स्वतःकडे घेऊन केला होता. – सुजाता आनंद.   हे मी माझ्या सम्राट नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे. शिवसेनेमुळे मुंबई कशी बदलली? पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांच्यासाठी परत सांगते. तरुणपणी मी नॅशनल वायर या वृत्तपत्रासाठी काम करत होते. रविवारचा ओव्हर टाईम लागला होता. ६ डिसेंबर १९९२ ला आमच्या संपादकांनी मला सांगितलं अयोध्येतून येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेव. दंगली होतील असा त्यांचा…

Read More

खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे राज्याचे उत्पन्न कसे धोक्यात येते.

१ एप्रिल रोजी IFB ऍग्रो इंदूस्ट्रीज लिमिटेडने स्टॉक एक्सचेन्जला सांगितले की त्यांच्या मॅनेजिंग कमिटी ने २२-२३ या वर्षासाठी इलेकशन बॉण्ड्स मध्ये ४० कोटी गुंतवले आहेत. २०-२१ या वर्षासाठी त्यांचा नफा ४७ कोटी रुपये होता. पण मग प्रश्न हा आहे की ते राजकीय प्क्षांना एवढे पैसे का देत आहेत. यावरून असे दिसते की राज्याच्या महसूल विभागाकडून होणारी छळवणूक थांबवण्यासाठी ते बॉण्ड्स द्वारे इलेकशन पैसे देत आहेत. खरतर हे स्वाभाविक आहे. कारण कंपनीच्या कागदपत्रात स्पष्टपणे महसुलाबाबतच्या कंपनीच्या समस्या असे लिहिले आहे. आणि यात काही कंपनीच्या आतील राजकारणाचाही भाग असू शकतो. अशा समस्या…

Read More

माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे.

माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे. कलेला कोणताही धर्म नसतो. एक कलाकार हा कलाकारच असतो. कोणतीही कला लोकांसमोर अशी सादर करावी की लोकांनी निःशब्द व्हायला हवं. १९५० च्या उत्तरार्धात ११ वर्षांच्या हैदर अली यांनी कथकली संगीत शिकण्यासाठी केरळ येथील कला मंडलम मध्ये प्रवेश घेतला. कथकली ही कला मंदिरात सादर केली जाते. हैदर अलींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने नृत्यासाठी शिकवणी लावणे हे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. असे म्हणतात की एका हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबाने त्यांच्या शिकवणीचे पैसे भरले होते. श्री हैदर अली हे मुस्लिम असल्याने मंदिरात आपली कला…

Read More

सहकारी ते सैन्यदल प्रमुख… श्री मनोज पांडे

प्रशिक्षणादरम्यान बॉम्बे सॅपर्स च्या प्रत्येक नियमांचे पालन करणारे सहकारी ते सैन्यदल प्रमुख हा त्यांचा प्रवास पाहिला की माझा उर अभिमानाने भरून येतो. त्यांची मेहनत, कोणतंही काम करण्याची तयारी कौतुकास्पद आहे. कर्नल के थामया त्यांचे सहकारी जनरल श्री मनोज पांडे यांच्या विषयी बोलत होते. श्री मनोज पांडे यांना १ मे रोजी सैन्याचे प्रमुख म्हणून पदभार दिला गेला. शुक्रवार १३ जानेवारी १९८३ रोजी आम्ही नवीन भरती झालेले १६ ऑफिसर बॉम्बे इंजिनीरिंग ग्रुप किरकी (आता खडकी) येथे भारताच्या विविध भागातून येऊन पोचलो. २१ दिवसांची सक्तीची सुट्टी नुकतीच संपली होती. महिन्याभरापूर्वी भारतीय मिलिटरी अकादमी…

Read More

शाह फैझल यांची IAS ऑफिसर म्हणून पुन्हा नियुक्ती

नवी दिल्ली- सरकारने IAS ऑफिसर फैझल शाह यांचा राजीनामा मान्य करून त्यांना त्यांची नोकरी परत दिली आहे.त्यांचे पुढचे पोस्टिंग लवकरच जाहीर करण्यात येईल. फैझल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण केली. त्यांनी केलेल्या टि्वट्स मध्ये म्हटले आहे की २०१९ मध्ये त्यांनी नोकरी सोडून राजकारणात जायचे ठरवले. ‘माझ्या आयुष्यातले ८ महिने (जानेवारी १९ ते ऑगस्ट १९) हे खूप तणावपूर्ण होते. एका केसवर काम करत असताना मी इतक्या वर्षात जे कमावले ते सर्व मला गमवावे लागले. नोकरी, मित्र, माझं नाव सगळं गमावलं. पण  मी आशा कधीच सोडली नाही. माझीच…

Read More

कोर्टाच्या खटल्यासंबंधी टीव्ही वर केलेल्या चर्चेमुळे कोर्टाच्या कामात व्यत्यय येतो. उच्च नायायालय.

न्यायालयामध्ये कोणतेही प्रकरण हे प्रत्यक्ष पुराव्यांवरून सोडवले जाते. प्रसारमाध्यमांवर पुराव्यांविषयी चर्चा वादविवाद केले जाऊ नयेत असं न्यायमूर्ति श्री ललित आणि नरसिंह यांनी सांगितलं आहे. असं झाल्यास तो न्यायालयाचा अपमान समजला जाईल. कर्नाटक न्यायालयात एका केसची सुनावणी करताना हा प्रकार घडला. आरोपीवर खून आणि दरोडेखोरीचा आरोप होता. पण आरोपीचा कबुलीजबाब हा प्रत्यक्ष न घेता DVD वर रेकॉर्ड केला गेला. आणि कोर्ट सुद्धा त्या DVD वर अवलंबून राहिले. बरं वकिलांनी सुद्धा हीच पद्धत बऱ्याच वेळा वापरली. त्यामुळे सत्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले. आणि सगळे त्या DVD भोवती फिरत राहिले. कोर्टात जरी गेले तरी…

Read More

राजकारणामध्ये गुन्हेगारांचा आणि श्रीमंत व्यक्तींचा वाढता प्रवेश

आकृती १ निवडणूक जिंकलेले पक्ष, मतदानाची टक्केवारी, जिंकलेल्या उमेदवाराचे नाव, त्याची मालमत्ता आणि मतदारसंघ.  उत्तर प्रदेशात ४०३ उमेदवारांपैकी ५१% उमेदवारांवर गुन्हे दाखल होते.३९% उमेदवारांवर हत्या, दंगली,महिलांची छेडछाड असे गंभीर गुन्हे होते. २०१७ च्या निवडणुकांच्या तुलनेत दोन्हीमध्ये १५% आणि १३%ने वाढ झाली आहे. योगी आदित्य यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. आकृती १ मध्ये बहुतेक ठिकाणी भगवा रंग दिसतो.     २१० अब्ज विविध मतदार असलेल्या राज्यात भाजप आणि समाजवादी पार्टी हे दोनच मुख्य पक्ष होते. ४०३ मतदार संघांपैकी २५५ मतदार संघात भाजप चे उमेदवार निवडून आले. तर १११ मतदार संघात…

Read More

सोसायटीच्या पुनर्विकासात सहकार्य न करणाऱ्या रहिवाशांमुळे पुनर्विकास वेळेवर झाला नाही असे यापुढे होणार नाही.

आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे जर सोसायटी रिडेव्हलपमेंटला जावी असे काही रहिवासी सोडून इतर सर्व रहिवाशांचे  म्हणणे असेल आणि काही रहिवासी  त्यात अडता घालण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यामुळे पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) थांबणार नाही. उच्च न्यायालयाकडे एका बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध खटला आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे सोसायटीतील ४ रहिवाशांनी त्यांची घरे रिडेव्हलपमेंटला देण्यासाठी नकार दिला. आणि आता ते ५० वर्ष जुनी सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाऊ नये म्हणून कामात अडथळा आणत आहेत. खटल्याच्या निकालात म्हटले आहे की ज्या रहिवाशांनी रिडेव्हलपमेंट साठी आधी परवानगी दिली आहे त्यांना इतर रहिवासी अडवू शकत नाहीत. पंतनगर पर्ल हाऊसिंग सोसायटीची रिडेव्हलपमेंट…

Read More

सौंदर्य प्रसाधने तसेच लॉजिस्टिक्स आणि IT (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रात वाढू लागल्या रोजगाराच्या संधी.

नवीन वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यातच रोजगार निर्मिती जोरात सुरु झाली असून कोविड पूर्वीच्या काळात १३.७% असलेले मुलाखतीचे प्रमाण या ३ महिन्यात ३० मिलियन पर्यंत गेले आहे. (माहिती Apana.com रोजगारासंबंधीची वेबसाईट). या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४२% रोजगार निर्मिती झाली आहे. मागच्या वर्षातील कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर इतर क्षेत्रांपेक्षा आरोग्य सेवा, इ-कॉमर्स, या क्षेत्रांना सुगीचे दिवस आले आहेत. २०२२च्या पहिल्या तिमाहीत सौंदर्य प्रसाधने, हॉटेल्स या क्षेत्रातही रोजगार निर्मिती होत आहे. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात ८०% तर हॉटेल्स आणि पर्यटन क्षेत्रात ३०% ने रोजगार निर्मिती होत आहे.  तर IT (माहिती तंत्रज्ञान) आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी हा…

Read More

बजाज कंपनीच्या विजेवर चालणाऱ्या रिक्षा बाजारात आल्यावर बजाज कंपनी बाजी मारणार?

पेट्रोल, CNG नंतर आता जमाना आलाय तो इलेक्ट्रिक वेहिकल्सचा. मग त्यामध्ये ‘हमारा बजाज’ तरी कशी मागे राहील? पूर्वी साधारणतः ८०- ९० च्या दशकात प्रत्येक घरात एक तरी बजाजची स्कूटर सापडत असे. बजाजची स्कूटर आपल्याकडे असणं प्रतिष्ठितपणाचं मानलं जाई. म्हणजे आता जस रॉयल एन्फिल्डची बुलेट असल्यावर कसं भारी वाटतं तसं. आताही vespa वगैरे सारख्या बजाजच्या स्कूटर बाजारात आहेत. पण पल्सर आणि इतर मोटर सायकल्सच्या दुनियेत आता त्या कमी दिसतात. लवकरच त्या विंटेज वेहिकल म्हणून दिसायला लागल्या तर नवल वाटायला नको. इलेक्ट्रिक वेहिकल मार्केट मध्ये अजून तरी कोणत्याही कंपनीचा १०% पेक्षा जास्त…

Read More